मुंबई (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे मागे घेताना शेतकऱ्यांची माफी मागितली आहे. पण नुसती माफी मागून चालणार नाही....
मुंबई (वृत्तसंस्था) मुंबई एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकरने अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर हल्लाबोल करत...
जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील ४ लाख ७५ हजार विद्यार्थ्यांचा पोषण आहार ऑगस्ट महिन्यापासून रखडलाय यासाठी जबाबदार कोण? असा प्रश्न भाजप जिल्हाध्यक्ष...
जळगाव (प्रतिनिधी) प्रतीक्षा यादीवरील वाहन चालक यांना परिपूर्ण प्रशिक्षण दिल्याशिवाय प्रवासी एसटी चालविण्यासाठी न देणेबाबत मनसे जिल्हाध्यक्ष अँड. जमील देशपांडे...
जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा बँकेच्या निवडणूकीसाठी सहकार विभागाचे निवडणूक कर्मचारी सज्ज झाले असून १५ तालुकास्तरावर रविवार २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ८...
धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील धनगर गल्लीजवळील घोडे गल्लीत रस्त्याची झालेल्या दयनीय अवस्थेवरून शिवसैनिक शिवसेनेचे उपशहर प्रमुख पप्पू कंखरे यांनी प्रश्न उपस्थीत...
मुंबई (वृत्तसंस्था) मोदी सरकारने केंद्रातील तिन्ही कृषी कायदे मागे घेतल्यानंतर शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातुन मोदी सरकारला डिवचले आहे. शेतकरी खलिस्तानवादी...
जळगाव (प्रतिनिधी) राज्य निवडणूक आयोगाच्या १७ नोव्हेंबर, २०२१ रोजीच्या आदेशानुसार निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे रिकत् झालेल्या जळगाव...
मुंबई (वृत्तसंस्था) एनसीबीचे प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी आणखी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. वानखेडे...
मुंबई (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केलीय. दरम्यान, आंदोलन काळात ज्या ७०० शेतकऱ्यांनी...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech