मुंबई (वृत्तसंस्था) मोदी सरकारने केंद्रातील तिन्ही कृषी कायदे मागे घेतल्यानंतर शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातुन मोदी सरकारला डिवचले आहे. शेतकरी खलिस्तानवादी...
जळगाव (प्रतिनिधी) राज्य निवडणूक आयोगाच्या १७ नोव्हेंबर, २०२१ रोजीच्या आदेशानुसार निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे रिकत् झालेल्या जळगाव...
मुंबई (वृत्तसंस्था) एनसीबीचे प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी आणखी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. वानखेडे...
मुंबई (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केलीय. दरम्यान, आंदोलन काळात ज्या ७०० शेतकऱ्यांनी...
मुंबई (वृत्तसंस्था) केंद्राने असे कायदे आणण्यापूर्वी सर्व विरोधी पक्ष तसेच संबंधित संघटना यांना विश्वासात घेऊन संपूर्ण देशाच्या दृष्टीने हिताचा निर्णय...
जळगाव (प्रतिनिधी) मुदती संपणाऱ्या व नवनिर्मित नगरपरिषदांच्या निवडणुकांकरिता प्रभाग रचनेचे कच्चे प्रारूप तयार करण्याबाबतचे आदेश आज जिल्हा प्रशासनास प्राप्त झाले...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला मोठं यश मिळालंं आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून...
जळगाव (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टीचे पहिले प्रदेशाध्यक्ष व जळगाव जिल्ह्याचे पहिले आमदार व खासदार ज्येष्ठ कार्यकर्ते स्वर्गीय उत्तमराव नाना पाटील...
जळगाव (प्रतिनिधी) सावखेडा बुद्रूक, ता. पाचोरा येथील वीरजवान मंगलसिंह जयसिंह परदेशी यांच्या कुटुंबीयांची जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व...
मुंबई (वृत्तसंस्था) एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर नेहमी नवनवे आरोप करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज माजी...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech