नाशिक (वृत्तसंस्था) राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले असून, कायदा सुव्यवस्था मोठ्या प्रमाणात ढासाळली आहे. त्यामुळे कुठल्याही...
जळगाव (प्रतिनिधी) कंगना रानौतच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे तिच्याविरोधात अनेक ठिकाणी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. आज जळगाव जिल्हा व शिवसेना महानगर...
औरंगाबाद (वृत्तसंस्था) कोळसा टंचाई निर्माण झाल्यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. कोळसा टंचाईवरून मोदी सरकारवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. तर, कोळसा...
नागपूर (वृत्तसंस्था) राज्यात सध्या दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे आणि आता याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील आता...
नाशिक (वृत्तसंस्था) त्रिपुरातील घटनेनंतर अमरावतीसह राज्यात होत असलेल्या घटनांमागे भाजपचा हात असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता....
मुंबई (वृत्तसंस्था) त्रिपुरातील हिंसाचार व यूपी शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या विरोधात काढण्यात आलेल्या निषेध...
मुंबई (वृत्तसंस्था) त्रिपुराचे पडसाद महाराष्ट्रात उमटत असताना राजकारण तापताना दिसत आहे. यावर आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया...
जळगाव (प्रतिनिधी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली असल्याची माहिती मिळताच जळगावचे शिवसैनिक फरीद खान यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
मुंबई (वृत्तसंस्था) त्रिपुरा घटनेचे पडसाद सध्या महाराष्ट्राच्या काही शहरामध्ये पहायला मिळत आहे. काल दंगलसदृश्य स्थिती होती. ह्या सर्व घटनेच्या पाठीमागे...
मुंबई (वृत्तसंस्था) त्रिपुरात मुस्लीम समाजावर होणाऱ्या कथित अत्याचारांच्या निषेधार्थ आयोजित मोर्चाला राज्यात काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. परिस्थिती नियंत्रणात...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech