नाशिक (वृत्तसंस्था) त्रिपुरातील घटनेनंतर अमरावतीसह राज्यात होत असलेल्या घटनांमागे भाजपचा हात असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता....
मुंबई (वृत्तसंस्था) त्रिपुरातील हिंसाचार व यूपी शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या विरोधात काढण्यात आलेल्या निषेध...
मुंबई (वृत्तसंस्था) त्रिपुराचे पडसाद महाराष्ट्रात उमटत असताना राजकारण तापताना दिसत आहे. यावर आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया...
जळगाव (प्रतिनिधी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली असल्याची माहिती मिळताच जळगावचे शिवसैनिक फरीद खान यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
मुंबई (वृत्तसंस्था) त्रिपुरा घटनेचे पडसाद सध्या महाराष्ट्राच्या काही शहरामध्ये पहायला मिळत आहे. काल दंगलसदृश्य स्थिती होती. ह्या सर्व घटनेच्या पाठीमागे...
मुंबई (वृत्तसंस्था) त्रिपुरात मुस्लीम समाजावर होणाऱ्या कथित अत्याचारांच्या निषेधार्थ आयोजित मोर्चाला राज्यात काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. परिस्थिती नियंत्रणात...
मुंबई (वृत्तसंस्था) देशाला १९४७ साली मिळालं ते स्वातंत्र्य नसून भीक होती, खरं स्वातंत्र्य २०१४ साली मिळालं, या कंगना रनौतच्या विधानावरून...
जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीकरिता महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ मुक्ताई मंदिर येथे आदिशक्ती मुक्ताईचे विधिवत...
मुंबई (वृत्तसंस्था) एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सहभागी झालेल्या भाजप आमदार नितेश राणे यांची पुन्हा एकदा जीभ घसरली. राज्य सरकारवर टीका करताना...
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) जिल्ह्यातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीकरिता महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ मुक्ताई मंदिर...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech