उत्तर प्रदेश (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशमध्ये काल ग्रामपंचायत निवडणुका झाल्या. परंतु योगी आदित्यनाथांची सत्ता असलेल्या या राज्यात भाजपाला शेतकरी आंदोलनाचा मोठा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) संपूर्ण देशाचे ज्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष लागले होते त्या पश्चिम बंगाल निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला ऐतिहासिक विजय...
मुंबई (वृत्तसंस्था) संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगालच्या निवडणूक निकाल लागल्यानंतर सर्व राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर...
जळगाव (प्रतिनिधी) 'महापालिकेच्या निवडणुकीत शहरासाठी १०० कोटी आणू, २०० कोटी आणू अशा वल्गना भाजप नेते गिरीश महाजन यांनी केल्या होत्या....
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि तामिळनाडूत डीएमके नेते स्टॅलिन सत्तेत आले आहेत. या दोन्ही नेत्यांना सत्तेत आणण्यासाठी...
पंढरपूर (वृत्तसंस्था) पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीला दणका दिला. भाजपचे समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके यांचा...
मुंबई (वृत्तसंस्था) देशाचे लक्ष लागून असलेल्या नंदीग्राममध्ये तृणमूलच्या प्रमुख ममता बॅनर्जी आणि भाजपचे सुवेंदू अधिकारी यांच्यात अटीतटीची लढतीमध्ये ममता बॅनर्जी...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) “जनता होरपळत असताना पंतप्रधान जबाबदारी सोडून निवडणुकीत मग्न होते. जनतेने या आधुनिक नीरोचे फिडल काढून घेतले”, असं...
जळगाव (प्रतिनिधी) पश्चिम बंगालच्या जनतेने पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. जनतेने भाजपाला सत्तेपासून दूर...
जळगाव (प्रतिनिधी) राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी पाच राज्यांच्या निवडणूक निकालावरुन भाजपवर निशाणा साधला आहे....
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech