जळगाव (प्रतिनिधी) बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरुपी तोडलेल्या राज्यातील ३८ लाख घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी महावितरण अभय योजना...
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग जिल्हयातील मालवण जवळील राजकोट किल्ल्यावरील 8 महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण केलेला नौदला मार्फत उभारणी...
अहमदपूर (वृत्तसंस्था) छत्रपती शिवाजी महाराज हे राज्यातील सर्व जनतेसाठी अस्मितेचे व्यक्तिमत्व आहेत. त्यांचे कार्य हे सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. मालवण राजकोट...
लातूर (वृत्तसंस्था) जिल्ह्यातील भेटा (ता. औसा) येथे एका ३५ वर्षीय नराधमाने ७० वर्षीय वृद्धेवर बलात्कार करून तिच्याच साडीने गळफास देऊन...
पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी ) पाळधी येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अनुकंपाकृती समितीच्या वतीने आज (दि. 24) रोजी राज्यातील विविध जिल्ह्यातून...
मुंबई (प्रतिनिधी) जत 29 गावे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेसाठी 205 कोटी रुपये उपलब्ध असून पाण्याचे शाश्वत स्त्रोत निश्चित करून कामे...
पेठ (वृत्तसंस्था) नाशिक - पेठ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ वर पेठजवळील हॉटेल शिवमल्हार ढाब्यानजीक सोमवारी दि. (१९) रोजी रात्री अकरा...
मुंबई (वृत्तसंस्था) ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्यासंदर्भात जलजीवन मिशन योजना महत्त्वाची असून यामुळे अनेक गावांत नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे....
मुंबई (वृत्तसंस्था) आज दुपारी दुपारी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होत आहे. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल आज वाजण्याची शक्यता वर्तवली...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सर्वोच्च न्यायालयाने दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींप्रकरणी योगगुरू रामदेव बाबा, त्यांचे सहकारी आचार्य बाळकृष्ण आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेड संस्थेची...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech