TheClearNews.Com
Monday, March 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कोरोनामुळे भारतात ५० लाख जणांचा मृत्यू ; अमेरिकेतील संशोधनात दावा !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 21, 2021
in आरोग्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) भारतात कोरोनाबाधितांची संख्या ३ कोटी १२ लाखांहून अधिक आहे. तर, चार लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत करण्यात आलेल्या अभ्यासात मात्र धक्कादायक बाब समोर आली आहे. अमेरिकेतील संशोधन अभ्यासानुसार, जानेवारी २०२० ते जून २०२१ या काळात भारतात कोरोना महासाथीच्या आजारामुळे जवळजवळ ५० लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.

 

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

भारतात कोरोनामुळे ३४ ते ४९ लाखजणांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या भारत सरकारने दिलेल्या आकडेवारीपेक्षा दहापटीने अधिक आहे. भारतातील कोरोना परिस्थितीतीबाबतचा अहवाल तयार करणाऱ्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रम्हण्यम यांचाही समावेश आहे. अमेरिकेतील संशोधन अभ्यासानुसार, जानेवारी २०२० ते जून २०२१ या काळात भारतात कोरोना महासाथीच्या आजारामुळे जवळजवळ ५० लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. फाळणी झाल्यानंतर स्वंतत्र भारतातील सर्वाधिक मृतांची संख्या आहे.

 

‘सेंटर फॉर ग्लोबल डेव्हलपमेंट’ने अहवालात भारतातील मृत्यूच्या अंदाजाची तीन रूपरेषा तयार केली आहेत. त्यानुसार भारतातील अधिकृत करोना मृत्यूची संख्या दहा पटीने जास्त असल्याचे दर्शवते. अभ्यासात नमूद केल्याप्रमाणे एका मध्यम अंदाजानुसार, सात राज्यांतील राज्य-पातळीवरील नागरिकांच्या नोंदणीवर आधारित, अतिरिक्त ३४ लाख जणांचा मृत्यू झाल्याचे म्हटले गेले आहे.

 

दुसर्‍या गणनेनुसार, भारतीय सीरो सर्वेक्षणातील आकडेवारीच्या आधारे वय-विशिष्ट संसर्ग मृत्यू दराचा (आयएफआर) आंतरराष्ट्रीय मानकांचा अंदाज लागू केल्यास मृतांची संख्या सुमारे ४० लाख इतकी होते. अहवालातील तिसरी गणना ही, ग्राहक पिरॅमिड घरगुती सर्व्हेच्या विश्लेषणावर आधारित आहे. यामध्ये, पॅनेलने सर्व राज्यांमध्ये आठ लाखांहून अधिक जणांच्या मृत्यूचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे मृतांची संख्या ही ४९ लाखांच्या घरात जाते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
आरोग्य

जळगावात ‘फ्रूट मॅनिया’कडून ताज्या फळांच्या प्लेट्सची सुरुवात

December 13, 2025
आरोग्य

मू.जे. महाविद्यालयाचा ‘अष्टसूत्री कार्यक्रम’ व ‘आरोग्य तपासणी शिबीर’ संपन्न

September 12, 2025
Next Post

लग्‍नाच्या अवघ्या दहा दिवसानंतर विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गोलाणी मार्केटच्या स्वच्छतेची महापौरांनी केली पाहणी !

April 20, 2021

घरफोडी करून रोकडसह चांदीचे दागिने लांबविले ; रावेर पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा !

May 24, 2022

नागपूरमध्ये ‘लेडी डॉन’ची भर रस्त्यावर हत्या

April 20, 2021

ब्रेकिंग न्यूज : एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री ; फडणवीस यांनी केली घोषणा !

June 30, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group