TheClearNews.Com
Wednesday, February 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक ! अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट?, मनीष सिसोदिया यांचा गंभीर आरोप ; म्हणाले…!

The Clear News Desk by The Clear News Desk
March 30, 2022
in राजकीय, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या घरासमोर भाजपाकडून जोरदार निदर्शनं करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी अरविंद केजरीवाल यांच्या हत्येच्या कटाचा गंभीर आरोप केला आहे. भाजप अरविंद केजरीवालांचा निवडणुकीत पराभव करू शकले नाही म्हणून त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला जातोय, असा गंभीर आरोप सिसोदिया यांनी केला आहे.

”पंजाबमध्ये आम आदमी पार्टीच्या दमदार विजयानंतर भाजपला अरविंद केजरीवाल यांची हत्या करायची आहे. आज पोलिसांच्या उपस्थितीत भाजपचे गुंड मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी पोहोचले. अरविंद केजरीवाल यांना निवडणुकीत पराभूत करू शकले नाहीत. म्हणून त्यांच्या हत्येचा कट रचला आहे. त्यांनी अरविंद केजरीवालांच्या घराची तोडफोड केली. त्यांना जाणीवपूर्वक पोलिस घेऊन गेले. राजकारण फक्त बहाणा आहे. हे थेट गुंडागर्दीचं प्रकरण आहे. कोणत्याही मुख्यमंत्र्यांच्या घरापर्यंत गुंड पोहोचू शकतात का?” असा सवाल दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी केला.

READ ALSO

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

आप नेते संजय सिंह यांनीही ट्विट करून भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. लोकप्रिय मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानावर भाजपच्या गुंडांनी हल्ला केला आणि त्यांना रोखण्याऐवजी दिल्ली पोलिस त्यांच्या पाठीशी उभे असल्याचे दिसत आहे. लक्षात ठेवा, सर्वांचा हिशोब घेतला जाईल. ही लोकशाही आहे, इथे वेळ आल्यावर लोक तुम्हाला मतांच्या लाठ्या मारतील, असा इशारा त्यांनी भाजपला दिला.

नेमकं काय आहे प्रकरण? 

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप युवा मोर्चाचे धरणे आंदोलन होते. त्यांनी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास धरणे आंदोलन सुरू केले. केजरीवालांनी काश्मीर फायलींबाबत केलेल्या वक्तव्यामुळे दुखावलेले 150 ते 200 भाजप कार्यकर्ते त्यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्यासाठी आले. 1 वाजण्याच्या सुमारास काही आंदोलक 2 बॅरिकेट्स तोडून केजरीवालांच्या निवासस्थानावर पोहोचले आणि घोषणाबाजी करू लागले. आंदोलकांसोबत एक पेंट डबा होता. त्यांनी निवासस्थानाच्या गेटवर रंग टाकला. याप्रकरणी पोलिसांनी 70 जणांना ताब्यात घेतले असून कायदेशीर कारवाई सुरू आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव महापालिकेच्या महापौर पदासाठी ओबीसी महिला आरक्षण; भाजपामध्ये तीन प्रमुख नावांचे चर्चा !

January 22, 2026
Next Post

नागरिकांनी दिलेल्या प्रेमामुळे पुढील कामाला उर्जा मिळणार ; पोनि. शंकर शेळके यांचे प्रतिपादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या पाठपुराव्यातून चाळीसगाव येथे १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय विशेष बाब म्हणून मंजूर !

March 12, 2024

पंडित दीनदयाळ यांना जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन !

September 25, 2020

धरणगावजवळ दुचाकीचा भीषण अपघात ; एक ठार !

December 24, 2022

धरणगावात भाजपकडून ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाचे मोफत शो !

June 5, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group