TheClearNews.Com
Monday, June 9, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महा कृषी ऊर्जा अभियानाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा ; ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांचे आवाहन

The Clear News Desk by The Clear News Desk
March 23, 2021
in कृषी, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) राज्य सरकार व महावितरणने कृषिपंपधारकांना वीजबिलात भरघोस सवलतीसह नवीन कृषी वीज जोडणी तत्परतेने देण्यासाठी महा कृषी ऊर्जा अभियान सुरू केले आहे. या अभियानात वीजबिल भरून शेतकऱ्यांनी थकबाकीमुक्त व्हावे, असे आवाहन ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी केले.

महावितरणच्या मुंबई येथील सांघिक कार्यालयाचे सहायक महाव्यवस्थापक प्रवीण रहांगदळे व मुक्ताईनगर विभागाचे कार्यकारी अभियंता महेश पाटील यांनी मुक्ताईनगर येथे एकनाथराव खडसे यांची भेट घेऊन त्यांना महा कृषी ऊर्जा अभियानाची माहितीपुस्तिका दिली. तसेच अभियानातील विविध योजनांचे सादरीकरण दाखवून या अभियानाचा लाभ घेण्यासाठी खान्देशातील सर्व शेतकऱ्यांना प्रेरित करण्याची विनंती केली.

READ ALSO

रक्त दिलं आणि जीव वाचवायला हेल्मेटही मिळालं

जिल्ह्यात शेतकऱ्यांची मोसमी पावसाकडे नजर

या अभियानाबद्दल खडसे यांनी समाधान व्यक्त करून या अभियानाची यशस्वी अंमलबजावणी झाल्यास त्याचा फायदा महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राच्या विकासाकरिता नक्की होईल, असा आशावाद व्यक्त केला. वीजग्राहकांना चांगली सेवा हवी असल्यास राज्यातील सर्व वीजग्राहकांनी आपले वीजबिल नियमित भरणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. महा कृषी ऊर्जा अभियानात कृषिपंपांच्या वीजबिलात भरघोस सवलत देण्यात आली आहे. त्यात शेतकऱ्यांनी आपली वीजबिले भरून थकबाकीमुक्त व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

रक्त दिलं आणि जीव वाचवायला हेल्मेटही मिळालं

June 7, 2025
कृषी

जिल्ह्यात शेतकऱ्यांची मोसमी पावसाकडे नजर

June 7, 2025
कृषी

गांधी रिसर्च फाऊंडेशन, जैन हिल्स येथे जागतिक पर्यावरण दिन उत्साहात

June 6, 2025
कृषी

अवकाळी पावसानंतर उघडीप मिळाल्याने खरीप हंगामाला वेग

June 2, 2025
कृषी

वांग्यांना भाव मिळत नसल्याने चोपडा तालुक्यातील शेतकरी संतप्त !

May 8, 2025
कृषी

खरीप हंगामात शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता कृषी विभागाने घ्यावी – पालकमंत्री गुलाबराव पाटील

May 5, 2025
Next Post

रेमडीसीवरचा काळाबाजार थांबवा व अवाजवी बिल आकारू नका ; मानियार बिरादरीची तक्रार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

संतापजनक : केळीवर केली तणनाशक फवारणी ; शेतकऱ्याचे ३ लाखांचे नुकसान !

January 7, 2023

चोपडा महाविद्यालयात युवारंग स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार

April 26, 2022

पत्रकार सुर्यकांत कदम “पत्रकार रत्नम” राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

October 5, 2021

धक्कादायक : भिल्ल समाज बांधवांची इनामी जामीन केली परस्पर पाटील कुटुंबियांच्या नावावर !

November 9, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group