TheClearNews.Com
Monday, February 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिवसेनेला जागा सोडल्याने चाळीसगाव राष्ट्रवादीत अन्यायाची भावना !

...तर राष्ट्रवादीच्या हक्काची 'वोट बँक' भाजपकडे वळण्याच्या भीती ; 'मवीआ'चे वाढले टेन्शन !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 26, 2024
in चाळीसगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) १९९९ मध्ये पक्षाची स्थापना झाल्यापासून राष्ट्रवादीकडे असणारी हक्काची जागा शिवसेना ठाकरे गटाला सुटल्यामुळे चाळीसगाव राष्ट्रवादीत अन्यायाची भावना उफाळून आली आहे. धक्कादायक म्हणजे दोन दिवसांत निर्णय न बदलल्यास अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) चिंतन बैठकीत घेण्यात आला. यामुळे ‘मवीआ’चे वाढले टेन्शन वाढले आहे.

चाळीसगावची जागा ठाकरे गटाला सुटलीच कशी?

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

सोशल क्लबच्या नावाखाली सुरू जुगार अड्ड्यावर छापा ; अडीच लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

माजी आमदार राजीव देशमुख यांनी सांगितले की, राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) चिंतन बैठकीत आपणच पक्षाकडे उमेदवारीसाठी प्रमोद पाटील यांचे नाव सुचविले होते. तर जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी चाळीसगावची जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाने लढवावी, यासाठी कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. त्यांनी व्यक्त केलेल्या भावना पक्षश्रेष्ठींना कळविल्या असल्याचे माध्यमांना सांगीतले. तर गेली ३० वर्षे सातत्याने ही जागा राष्ट्रवादी पक्ष लढत आला आहे. त्यामुळे या जागेवरचा दावा सोडू नये. तसेच सहकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्राबल्य असताना चाळीसगावची जागा ठाकरे गटाला सुटलीच कशी? असा तीव्र संताप कार्यकर्त्यांनी बैठकीत व्यक्त केला.

 

उमेदवार न दिल्यास राष्ट्रवादीची पारंपारिक मते भाजपकडे वळण्याच्या भीती !

१९९९ मध्ये पक्षाची स्थापना झाल्यापासून राष्ट्रवादी चाळीसगावची जागा लढत आहे. नगर पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीसह सहकार क्षेत्रात राष्ट्रवादीची पकड आहे. शहारासह चाळीसगाव तालुक्यातील ग्रामीण भागात राष्ट्रवादीचे संघटन मजबूत आहे. दुरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे चाळीसगाव तालुक्यातील सहकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधित्व तसेच संघटन देखील कमकुवत आहे. तशात दोन दिवसांत निर्णय न बदलल्यास अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) चिंतन बैठकीत घेण्यात आलाय. राष्ट्रवादीला भीती आहे की, आपण उमेदवार न दिल्यास राष्ट्रवादीची पारंपारिक मते भाजपकडे वळू शकतात.

राष्ट्रवादीच्या हक्काची ‘वोट बँक’ भाजपकडे वळण्याच्या भीती !

माजी आमदार राजीवदादा देशमुख यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. त्यांची एक हक्काची वोट बँक आहे. दुसरीकडे विद्यमान आमदार मंगेश चव्हाण यांनी सत्तेचा उपयोग आपल्या मतदार संघासाठी केल्यामुळे चाळीसगाव तालुक्यात विविध विकास कामांमुळे ते चर्चेत आहेत. यामुळे राष्ट्रवादीला आपली हक्काची मते भाजपकडे वळण्याची भीती आहे. देशमुख परिवारावर प्रेम करणार वर्ग जर आमदार मंगेश चव्हाण यांच्या बाजूने वळला तर मात्र, शिवसेनेची मोठी गोची होणार आहे.

आ. मंगेश चव्हाण यांचे विरोधी पक्षातही राजकारणच्या पलीकडे संबध !

आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्या कार्यकाळात भरीव विकास कामे केली आहेत. शहरासह ग्रामीण भागात रस्त्यांचे मोठे जाळे त्यांनी तयार केले. कामे करताना त्यांनी सुरुवाती पासून पाक्षिक भेद ठेवला नाही. त्यामुळे सहकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधींच्या भागात सुद्धा मंगेश चव्हाण यांनी कामे केली आहेत. एवढेच नव्हे तर विरोधी पक्षांसह अगदी राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांसोबतही आ. चव्हाण यांचे राजकारणच्या पलीकडे व्यक्तिगत संबध असल्याचेही बोलले जाते. त्यामुळे राष्ट्रवादीचा उमेदवार नसल्यास आमदार मंगेश चव्हाण यांच्याबद्दल सहानभूती निर्माण होत, ते राष्ट्रवादीच्या हक्काच्या ‘वोट बँक’मध्ये मोठी सेंध मारू शकतात, असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
गुन्हे

सोशल क्लबच्या नावाखाली सुरू जुगार अड्ड्यावर छापा ; अडीच लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

January 28, 2026
चाळीसगाव

चाळीसगावमध्ये १५ हजार कोटींचा ‘ग्रीन एव्हिएशन’ महाप्रकल्प; हजारो रोजगारांना चालना

January 22, 2026
जळगाव

जळगाव महापालिकेच्या महापौर पदासाठी ओबीसी महिला आरक्षण; भाजपामध्ये तीन प्रमुख नावांचे चर्चा !

January 22, 2026
जळगाव

मनपात प्रथमच होणार सात स्वीकृत नगरसेवक

January 21, 2026
गुन्हे

हिरापूरजवळ धावत्या रेल्वेतून पडलल्या अनोळखी प्रवाशाचा मृत्यू

January 21, 2026
Next Post

काँग्रेसची दुसरी उमेदवार यादी जाहीर, 23 जणांना तिकीट !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

तू मुंबई सारख्या ठिकाणी राहण्याच्या लायक नाही म्हणत विवाहितेचा छळ

August 24, 2022

कृषिपंप वीजबिलांत १७५९ कोटी रुपयांच्या माफीची संधी ; महाकृषी ऊर्जा अभियानाचा लाभ घेण्याचे आवाहन !

November 21, 2021

वर्ल्ड व्हिजन इंडियाचे कार्य कौतुकास्पद : जि.प.सदस्य प्रतापराव पाटील

April 13, 2022

राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सजले जळगावातील नवजीवन प्लस !

January 21, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group