TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

परतीच्या पावसाने अनेर परिसरात झोडपले – आमदारांकडून पंचनाम्याचे आदेश

The Clear News Desk by The Clear News Desk
October 3, 2020
in कृषी, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) परतीच्या पावसाने अनेर परिसरातील घोडगाव कुसुंबा, विटनेर, वाळकी शेंदनी, मालखेडा गावांना अक्षरशः झोडपून काढले. परतीच्या पावसासोबत झालेल्या जोरदार वादळामुळे शेतातील केळी बागांसह, कापूस, सोयाबीन, कांदा, ज्वारी, बाजरी पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून पिक जमीनदोस्त झाले आहेत.

शेतकऱ्याच्या तोंडी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला आहे. झालेला परतीचा पाऊस व वादळामुळे अनेर परिसरातील शेतकरी उध्वस्त झाला आहे. नुकसानग्रस्त भागातील पिकांचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांनी तहसीलदार अनिल गावित यांना दिले आहेत.

READ ALSO

जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा, जळगाव ‘जलमय’

कांदा दरातील तेजीमुळे दोन वर्षांनंतर शेतकऱ्यांना दिलासा

चोपडा तालुक्यातील अनेर परिसरात परतीच्या पावसाने घोडगाव, कुसुंबा, विटनेर, वाळकी शेंदनी, मालखेडा गावांना अक्षरशः झोडपून काढले. मुसळधार पावसासोबत झालेल्या जोरदार वादळामुळे शेतातील केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या असून, कापूस, सोयाबीन, कांदा, ज्वारी, बाजरी पिकांचे देखील प्रचंड नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला आहे.आधीच कोरोनाने हवालदिल झालेला शेतकरी नैसर्गिक आपत्तीने उध्वस्त झाला आहे.यंदा अतिवृष्टीने मूग,उडीद वाया गेले.तर ऑगस्ट व सप्टेंबर मध्ये झालेल्या अति पावसाने कापसाचा बहार धुतला गेल्याने उत्पन्नावर मोठा परिणाम झाल्याने शेतकरी संकटात सापडला असतांना शुक्रवारी अचानक दुपारी ३ वाजेच्या सुमारास वादळासह मुसळधार पावसाने अनेर परिसराला तडाखा दिल्याने शेतकरी उध्वस्त झाला आहे.कापणीवर आलेली केळी,ऊस,मका,सोयाबीन,ज्वारी,बाजरी शेतात जमीनदोस्त झाले आहेत.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कृषी

जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा, जळगाव ‘जलमय’

January 28, 2026
कृषी

कांदा दरातील तेजीमुळे दोन वर्षांनंतर शेतकऱ्यांना दिलासा

December 27, 2025
कृषी

वैज्ञानिक दृष्टिकोनासह, रोगमुक्त रोपांना प्राधान्य द्यावे- डॉ. अशोक धवन

December 22, 2025
चोपडा

चोपड्यात माजी नगरसेवक संध्याताई महाजन आणि नरेश महाजन यांचे सह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात मोठा प्रवेश

November 9, 2025
कृषी

धरणगाव तालुक्यात खरीप जमीनदोस्त !

September 29, 2025
कृषी

शेतकऱ्यांना पीक विम्याचा अद्यापही लाभ नाही ; केळी पीक विमा योजनेबाबत खडसेंनी केली मागणी !

September 21, 2025
Next Post

महापौरांनी केली गणपती नगरातील स्वच्छतेच्या कामाची पाहणी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावात महात्मा फुले स्मृतिदिनी ‘सत्यशोधक समाज संघ’ दिनदर्शिका-२०२६चे जल्लोषात प्रकाशन

November 28, 2025

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 05 जून 2025

June 5, 2025

मुंबईच्या साकीनाक्यातील बलात्कार पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू

September 11, 2021

पोखरी आणि पोखरी तांडा गावात जि.प.सदस्य प्रतापराव पाटील यांच्या हस्ते बोअरवेलचे उद्घाटन !

August 7, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group