मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संवेदनशीलतेमुळे 80 विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात जाण्यापासून वाचले
जळगांव प्रतिनिधी. तालुक्यातील नशिराबाद येथील के.एस.टी. उर्दू माध्यमिक शाळेतील 10वी उत्तीर्ण 80 विद्यार्थ्यांना अकरावीच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेले शाळा सोडल्याचे दाखले ...


















