TheClearNews.Com
Tuesday, June 10, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गुन्हा तीन वर्षापूर्वीच्या घटनेचा नव्हे, आमची छळवणूकीचा घटनाक्रम तेव्हापासून तर आतापर्यंतचा : अ‍ॅड. विजय पाटील (व्हिडीओ)

The Clear News Desk by The Clear News Desk
December 19, 2020
in गुन्हे, जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) आपण सात पानांची फिर्याद दिली असून पोलिसांच्या ऑनलाईन पोर्टलवर दीड पानांची एफआयआर दिसत आहे. त्यामुळे माजी मंत्री गिरीश महाजन हे तीन वर्षापूर्वीच्या घटनेचा गुन्हा आता दाखल केला असं म्हणताय. परंतु गुन्हा तीन वर्षापूर्वीच्या घटनेचा नव्हे, तर आमच्या छळवणूकीचा घटनाक्रम तेव्हापासून तर आतापर्यंत अर्थात २०१९ च्या अखेरपर्यंतचा असल्याचा खुलासा आज एका पत्रकार परिषदेत अ‍ॅड. विजय पाटील यांनी केला. एवढेच नव्हे तर माझे बंधू नरेंद्र अण्णा यांचा मृत्यू याच छळवणूकीतून झाला असल्यामुळे आपण पोलिसांकडे सदोष मनुष्यवधाचे कलम गुन्ह्यात वाढविण्याची मागणी करणार असल्याचे अ‍ॅड. पाटील यांनी सांगितले.

 

READ ALSO

लग्नासाठी गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

वृद्ध महिलेची हत्या ; 48 तासांत तीन आरोपींना अटक

माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषद घेऊन अ‍ॅड. विजय भास्कर पाटील यांच्यावर विविध आरोप केले होते. यावर आज अ‍ॅड. विजय भास्कर पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन गिरीश महाजन यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. यावेळी अ‍ॅड. पाटील म्हणाले की, फौजदारी गुन्हा हा कधीही आणि कुठेही दाखल करता येतो. २०१९च्या अखेर पर्यंत गिरीश महाजन हे राज्याचे महत्वाचे मंत्री होते. यामुळे पोलीस त्यांच्याविरुद्ध फिर्याद घेणार नाहीत हे मला माहित होते. आमच्या छळवणूकीचा घटनाक्रम तेव्हापासून तर आतापर्यंत अर्थात २०१९ च्या अखेरपर्यंतचा आहे. मध्यंतरी मी कोरोना पॉझिटीव्ह होतो. क्वॉरंटाईन असतांना आपण निंभोरा येथे वास्तव्यास होतो. यामुळे आपण निंभोरा येथे फिर्याद दिली आहे. तसेच आपण सात पानांची फिर्याद दिली असून पोलिसांच्या ऑनलाईन पोर्टलवर दीड पानांची एफआयआर दिसत आहे. या फिर्यादीत आपण तीन लाखांची भोईटे यांना खंडणी दिली. तर एक लाख रुपयाची लाच पोलीस निरिक्षक गायकवाड यांना दिल्याचा खळबळजनक आरोप देखील विजय पाटील यांनी लावला.

 

मागणी नसताना ३१८ दिवसांपर्यंत संस्थेत पोलिस बंदोबस्त का लावला

 

विजय पाटील पुढे म्हणाले की, गिरीश महाजन यांनी आपला कुठलाही संबंध नूतन मराठा संस्थेशी नसल्याचे सांगितले. परंतू हे साफ खोटे आहे. मराठा विद्या प्रसारक मंडळाची निवडणूक ही सहकार कायद्यानुसार झालेली असतानाही कार्यकारिणी रद्द करण्यात आली. एवढेच नव्हे तर आमच्या ताब्यातून हे ऑफीस भोईटे गटाच्या ताब्यात देण्यात आले. तसेच ३१८ दिवसांपर्यंत या संस्थेत पोलिस बंदोबस्त कुणाचीही मागणी नसताना देण्यात आला. खरं म्हणजे महाजन यांचे मित्र खटोड आणि झंवर यांच्या माध्यमातून नूतन मराठाच्या एक हजार कोटींच्या जमीनीवर गिरीश महाजन यांचा डोळा असल्याचा गंभीर आरोप देखील अ‍ॅड. विजय पाटील यांनी केला.

 

महाजनांनी अनेक संस्था काबीज केल्या आहेत

अ‍ॅड. विजय पाटील यांनी आरोप केला की, गिरीश महाजन यांनी जामनेर येथील जैन समाजाची शिक्षण संस्था. तसेच जामनेर येथीलच उर्दू शाळेच्या जागेवर कॉम्लेक्स बांधले. यानंतर पहूर येथील लेले ताब्यात घेत चेअरमन बनले. चाळीसगाव येथील राष्ट्रीय विद्यालयाची जमीन विकत घेत तेथे शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधकाम सुरु आहे. याच पद्धतीने नूतन मराठा हडप करण्याचा महाजनांनी प्रयत्न केला. दरम्यान, २०१६ साली झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत आपण गिरीश महाजन यांचे बिनविरोध करण्याची विनंती न ऐकल्यामुळे तेव्हापासून गिरीश महाजन यांनी माझा मानसिक छळ सुरु केला.

 

वॉटरग्रेस कंपनीबाबत महाजन औरंगाबादमधील हॉटेलमध्ये चार दिवसांपूर्वी एकाला भेटले

 

वॉटरग्रेस कंपनीशी आपला संबंध नसल्याचे गिरीश महाजन यांनी म्हटले असले तरी नाशिक, धुळे व जळगाव येथील त्यांच्या समर्थकांनी या कंपनीला महापालिकेचे कंत्राट दिले, असे पाटील म्हणाले. एवढेच नव्हे तर, गिरीश महाजन यांनी औरंगाबाद येथील अँबेसेडर हॉटेलमध्ये चार दिवसांपूर्वी कुणाला भेटले व यात काय चर्चा झाली याची विचारणा त्यांना करा असेही श्री. पाटील पत्रकारांना म्हणाले. तसेच महाजन यांनी नाव सांगितले नाही तर, मी तुम्हाला नाव सांगेन, असेही श्री. पाटील म्हणाले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

लग्नासाठी गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

June 9, 2025
गुन्हे

वृद्ध महिलेची हत्या ; 48 तासांत तीन आरोपींना अटक

June 9, 2025
जळगाव

‘अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन

June 8, 2025
गुन्हे

कडीकोयंडा तोडून मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी लांबवली !

June 8, 2025
गुन्हे

सासूरवाडीला शेती करण्यासाठी गेला अन् चोरट्यांनी मारला डल्ला ; 41 हजारांचा ऐवज नेला चोरुन

June 8, 2025
जळगाव

रक्त दिलं आणि जीव वाचवायला हेल्मेटही मिळालं

June 7, 2025
Next Post

जावेद अख्तर- कंगना रनौत वाद : मानहानीच्या दाव्याची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दक्षिण आफ्रिकेतून एक हजार प्रवासी मुंबईत आले ; आदित्य ठाकरेंची माहिती !

November 29, 2021

जानेवारी २०२५ मध्ये एरंडोल येथे होणार राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषद !

August 26, 2024

‘चोर कधी स्वतःला चोर म्हणवत नाही’ ; संजय राऊतांचा समीर वानखेडेंवर घणाघात

October 25, 2021

Maharashtra rain update: नाशिकमध्ये पावसाचा हाहाकार, सप्तशृंगी गडावर ढगफुटी सदृश्य पाऊस ! !

July 12, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group