TheClearNews.Com
Thursday, June 26, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

हतनूर धरणच्या ८ दरवाजांचे काम १५ वर्षांपासून अपूर्ण !

vijay waghmare by vijay waghmare
March 3, 2025
in भुसावळ, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

वरणगाव (प्रतिनिधी) हतनूर धरणाची एकूण क्षमता ३८८ दलघमी आहे. मात्र, या क्षमतेच्या तुलनेत धरणात तब्बल ५४ टक्के गाळ असल्याचा अहवाल महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (मेरी) ने यापूर्वीच दिला आहे. त्यानुसार गाळाचे उत्सर्जन करण्यासाठी गोळे समितीच्या शिफारशीनुसार आठ विस्तारित वक्राकार दरवाजांचे काम हाती घेण्यात आले. पण, तुटपुंजा निधी मिळत असल्याने १५ वर्षांपासून हे काम रेंगाळले आहे.

भुसावळ तालुक्यात तापी व पूर्णा नदीवर १९८१ मध्ये हतनूर धरणाची उभारणी झाली. पण, महाराष्ट्रातील सर्वाधिक गाळ वाहून आणणाऱ्या पूर्णा नदीच्या तापीतील संगमस्थळी धरण असल्याने उभारणीनंतर अवघ्या तीन ते पाच वर्षांतच गाळाचा प्रश्न निर्माण झाला. धरणातून पावसाळी हंगामात पूर व्यवस्थापनासोबत गाळाचे सहज उत्सर्जन व्हावे, बुडीत क्षेत्रातील गावांमध्ये पाणी शिरु नये यासाठी आठ वाढीव दरवाजांचे काम हाती घेण्यात आले, पण, १५ वर्षे उलटूनही ते पूर्ण झालेले नाही. यामुळे हतनूरमध्ये गाळ वाढून अवलंबून असलेली ११० गावे व महत्वाच्या प्रकल्पांना पाण्याचा प्रश्न भेडसावू शकतो. त्यासाठी आठही वक्राकार दरवाजांचे काम पूर्ण होणे आवश्यक आहे.

READ ALSO

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकारांच्या समस्यांबाबत संवेदनशील – प्रवीण सपकाळे

शंभर टन चोरीची राख वाहणाऱ्या दोन डंपरवर कारवाई

पाणी आरक्षण घटण्याचा धोका
जिल्ह्यातील भुसावळ, अमळनेर, स् गावदा, यावल या पालिकांसह तब्बल ११० गावे, रेल्वे, आयुध निर्माणी, दीपनगर औष्णिक केंद्र, जळगाव व मलकापूर एमआयडीसी सारख्या प्रकल्पांना हतनूर धरणातून पाणीपुरवठा केला जातो. गाळाचे प्रमाण वाढत असल्याने ही गावे, प्रकल्पांचे वार्षिक पाणी आरक्षण कमी होण्याचा धोका आहे.

४० किमी बॅकवॉटरमुळे बाष्पीभवनाचा वेग जास्त
हतनूर धरणाचे बॅकवॉटर तापी व पूर्णा नदीत तब्बल ४० किमीपर्यंत असते. गाळ वाढल्याने बॅकवॉटरची लांबीही वाढत आहे. यामुळे उन्हाळ्यात धरणात बाष्पीभवनाचे प्रमाण जास्त असते. उन्हाळ्यात धरणातून दररोज किमान १.६ दलघमी पाण्याची वाफ होते. त्यामुळे गाळाचे उत्सर्जन करणारे दरवाजे पूर्ण होणे गरजेचे आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकारांच्या समस्यांबाबत संवेदनशील – प्रवीण सपकाळे

June 21, 2025
गुन्हे

शंभर टन चोरीची राख वाहणाऱ्या दोन डंपरवर कारवाई

June 19, 2025
धरणगाव

धरणगाव नगरपालिका कृती आराखडा समितीच्या सदस्यपदी विनोद रोकडे यांची निवड !

June 18, 2025
जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील बैलगाडीतून विद्यार्थ्यांसोबत शाळेत दाखल

June 16, 2025
जळगाव

धरणगावमध्ये क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक प्रकल्पाची जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केली पाहणी

June 15, 2025
जळगाव

राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ५०० डझन केळींचे वाटप..

June 14, 2025
Next Post

तिसरी स्वर्गीय किरण दहाड स्मृती टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी : अब्दुल सत्तारांची थेट मुख्यमंत्री शिंदेंच्या पीएनांच शिवीगाळ?

October 10, 2022

जळगावात तरुणाची निर्घृण हत्या, दगडाने ठेचले डोके ; दोन संशयित ताब्यात !

May 25, 2022

जळगाव गुन्हे शाखेचे निलंबित निरीक्षक किरणकुमार बकाले यांना अखेर अटक !

January 15, 2024

‘अंतर्नाद’तर्फे नहाटा कॉलेज परीसरातील गरजूंना फराळ, कपडे वाटप !

November 19, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group