TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

हतनूर धरणच्या ८ दरवाजांचे काम १५ वर्षांपासून अपूर्ण !

vijay waghmare by vijay waghmare
March 3, 2025
in भुसावळ, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

वरणगाव (प्रतिनिधी) हतनूर धरणाची एकूण क्षमता ३८८ दलघमी आहे. मात्र, या क्षमतेच्या तुलनेत धरणात तब्बल ५४ टक्के गाळ असल्याचा अहवाल महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (मेरी) ने यापूर्वीच दिला आहे. त्यानुसार गाळाचे उत्सर्जन करण्यासाठी गोळे समितीच्या शिफारशीनुसार आठ विस्तारित वक्राकार दरवाजांचे काम हाती घेण्यात आले. पण, तुटपुंजा निधी मिळत असल्याने १५ वर्षांपासून हे काम रेंगाळले आहे.

भुसावळ तालुक्यात तापी व पूर्णा नदीवर १९८१ मध्ये हतनूर धरणाची उभारणी झाली. पण, महाराष्ट्रातील सर्वाधिक गाळ वाहून आणणाऱ्या पूर्णा नदीच्या तापीतील संगमस्थळी धरण असल्याने उभारणीनंतर अवघ्या तीन ते पाच वर्षांतच गाळाचा प्रश्न निर्माण झाला. धरणातून पावसाळी हंगामात पूर व्यवस्थापनासोबत गाळाचे सहज उत्सर्जन व्हावे, बुडीत क्षेत्रातील गावांमध्ये पाणी शिरु नये यासाठी आठ वाढीव दरवाजांचे काम हाती घेण्यात आले, पण, १५ वर्षे उलटूनही ते पूर्ण झालेले नाही. यामुळे हतनूरमध्ये गाळ वाढून अवलंबून असलेली ११० गावे व महत्वाच्या प्रकल्पांना पाण्याचा प्रश्न भेडसावू शकतो. त्यासाठी आठही वक्राकार दरवाजांचे काम पूर्ण होणे आवश्यक आहे.

READ ALSO

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

पाणी आरक्षण घटण्याचा धोका
जिल्ह्यातील भुसावळ, अमळनेर, स् गावदा, यावल या पालिकांसह तब्बल ११० गावे, रेल्वे, आयुध निर्माणी, दीपनगर औष्णिक केंद्र, जळगाव व मलकापूर एमआयडीसी सारख्या प्रकल्पांना हतनूर धरणातून पाणीपुरवठा केला जातो. गाळाचे प्रमाण वाढत असल्याने ही गावे, प्रकल्पांचे वार्षिक पाणी आरक्षण कमी होण्याचा धोका आहे.

४० किमी बॅकवॉटरमुळे बाष्पीभवनाचा वेग जास्त
हतनूर धरणाचे बॅकवॉटर तापी व पूर्णा नदीत तब्बल ४० किमीपर्यंत असते. गाळ वाढल्याने बॅकवॉटरची लांबीही वाढत आहे. यामुळे उन्हाळ्यात धरणात बाष्पीभवनाचे प्रमाण जास्त असते. उन्हाळ्यात धरणातून दररोज किमान १.६ दलघमी पाण्याची वाफ होते. त्यामुळे गाळाचे उत्सर्जन करणारे दरवाजे पूर्ण होणे गरजेचे आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

September 20, 2026
जळगाव

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

September 16, 2026
जळगाव

अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या अभियंत्यांचा अहोरात्र सेवेबद्दल सन्मान

September 16, 2026
जळगाव

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

September 12, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
Next Post

तिसरी स्वर्गीय किरण दहाड स्मृती टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

देशात पहिल्यांदाच होणार महिला आरोपीला फाशी

February 18, 2021

के पी गोसावी अडचणीत, न्यायालयाकडून ‘इतक्या’ दिवसांची पोलीस कोठडी

October 28, 2021

बुलडाणा अर्बन बँक शाखा कासोदातर्फे पत्रकारांचा सत्कार

January 7, 2021

जळगाव जिल्ह्यात पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाची हातभट्टी निर्मूलन मोहीम !

November 8, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group