TheClearNews.Com
Sunday, February 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

…तर शेती आणि शेतकरी नेस्तनाबूत होतील ; प्रतिभाताई शिंदे यांचे प्रतिपादन

The Clear News Desk by The Clear News Desk
August 9, 2021
in राजकीय, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

लखनौ (वृत्तसंस्था) शेती आणि शेतकरी हा देशाचा सर्वात महत्वाचा घटक असून कार्पोरेट धार्जिण्या मोदी सरकारने लादलेल्या तीन नवीन कृषी कायद्यांमुळे भारताचा शेतकरी मोठ्या संकटात येणार असल्याचे प्रतिपादन लोकसंघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष प्रतिभाताई शिंदे यांनी केले. कायद्यांचा विरोध केला नाही, नवीन कृषी कायदे रद्द झाले नाही, तर शेती आणि शेतकरी नेस्तनाबूत होतील, असे आवाहनही त्यांनी शेतकरी बांधवांना केले.

मोदी सरकारचे धोरण व त्याचे शेतकरी, मजूर व सर्वसामान्य नागरिकांवर होत असलेले परिणाम या विषयावरील दि. ७ ऑगस्ट २०२१ रोजी लखनौ येथे आयोजित भव्य सभेत समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी महाराष्ट्रातून माजी आमदार विद्याताई चव्हाण व लोकसंघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या राष्ट्रीय कार्यकारी समिती सदस्य प्रतिभाताई शिंदे यांना पाचारण केले होते. यावेळी अखिलेश यादव यांचेसह देशातील अनेक मान्यवर व अभ्यासक उपस्थित होते. देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली असताना आणि त्यातून बाहेर पाडण्याचे प्रयत्न करण्याऐवजी पंतप्रधान मोदी हे ‘सेंट्रल विस्टा’ वर आपले लक्ष केंद्रित करत असल्याची टीका माजी आमदार विद्याताई चव्हाण यांनी केली.

READ ALSO

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

लोकसंघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष प्रतिभाताई शिंदे यांनी शेती आणि शेतकरी हा देशाचा सर्वात महत्वाचा घटक असून कार्पोरेट धार्जिण्या मोदी सरकारने लादलेल्या तीन नवीन कृषी कायद्यांमुळे भारताचा शेतकरी मोठ्या संकटात येणार असल्याचे प्रतिपादन केले. हा कायदा शेतकऱ्यांचे स्वातंत्र्य हिरावून देशातल्या मोठ्या व्यापाऱ्यांना सत्तेचे भागीदार करून घेण्यासाठीची योजना असल्यानेच मागील वर्षभरापासून सुरु असलेले देशव्यापी आंदोलन वेळोवेळी चिरडण्याचा प्रयत्न मोदी सरकार करत असल्याचा घणाघात प्रतिभाताई शिंदे यांनी केला. अत्यंत तीव्र शब्दांमध्ये त्यांनी भविष्यातील शेतकऱ्यांवरील संकटांचे संकेत दिले आणि शेतकरी विरोधी सरकारचा निषेध केला. या कायद्यांचा विरोध केला नाही, नवीन कृषी कायदे रद्द झाले नाही, तर शेती आणि शेतकरी नेस्तनाबूत होतील असे सांगून देशातील सर्व शेतकरी बांधवांना एकजूट होण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव महापालिकेच्या महापौर पदासाठी ओबीसी महिला आरक्षण; भाजपामध्ये तीन प्रमुख नावांचे चर्चा !

January 22, 2026
Next Post

दुर्धर व्याधींशी लढणाऱ्या चिमुकलीच्या कुटुंबियांना भेटून पालकमंत्र्यांनी दिला धीर ; आर्थिक मदतीचाही हातभार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चोपडा : तापी पुलावरून उडी घेत महिलेने संपविली जीवनयात्रा !

September 2, 2022

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ‘डिजिटल’चा साज; ‘चॅटबॉट’, ‘क्यूआर कोड’चा वापर !

January 11, 2024

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, मंगळवार ११ ऑक्टोबर २०२२ !

October 11, 2022

फोर्ब्सनं आशिया खंडातील १०० डिजिटल स्टार्सची यादी जाहीर केली ; स्टार्समध्ये अक्षय कुमारला स्थान

December 18, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group