TheClearNews.Com
Friday, March 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

…तर शेती आणि शेतकरी नेस्तनाबूत होतील ; प्रतिभाताई शिंदे यांचे प्रतिपादन

The Clear News Desk by The Clear News Desk
August 9, 2021
in राजकीय, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

लखनौ (वृत्तसंस्था) शेती आणि शेतकरी हा देशाचा सर्वात महत्वाचा घटक असून कार्पोरेट धार्जिण्या मोदी सरकारने लादलेल्या तीन नवीन कृषी कायद्यांमुळे भारताचा शेतकरी मोठ्या संकटात येणार असल्याचे प्रतिपादन लोकसंघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष प्रतिभाताई शिंदे यांनी केले. कायद्यांचा विरोध केला नाही, नवीन कृषी कायदे रद्द झाले नाही, तर शेती आणि शेतकरी नेस्तनाबूत होतील, असे आवाहनही त्यांनी शेतकरी बांधवांना केले.

मोदी सरकारचे धोरण व त्याचे शेतकरी, मजूर व सर्वसामान्य नागरिकांवर होत असलेले परिणाम या विषयावरील दि. ७ ऑगस्ट २०२१ रोजी लखनौ येथे आयोजित भव्य सभेत समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी महाराष्ट्रातून माजी आमदार विद्याताई चव्हाण व लोकसंघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या राष्ट्रीय कार्यकारी समिती सदस्य प्रतिभाताई शिंदे यांना पाचारण केले होते. यावेळी अखिलेश यादव यांचेसह देशातील अनेक मान्यवर व अभ्यासक उपस्थित होते. देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली असताना आणि त्यातून बाहेर पाडण्याचे प्रयत्न करण्याऐवजी पंतप्रधान मोदी हे ‘सेंट्रल विस्टा’ वर आपले लक्ष केंद्रित करत असल्याची टीका माजी आमदार विद्याताई चव्हाण यांनी केली.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

लोकसंघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष प्रतिभाताई शिंदे यांनी शेती आणि शेतकरी हा देशाचा सर्वात महत्वाचा घटक असून कार्पोरेट धार्जिण्या मोदी सरकारने लादलेल्या तीन नवीन कृषी कायद्यांमुळे भारताचा शेतकरी मोठ्या संकटात येणार असल्याचे प्रतिपादन केले. हा कायदा शेतकऱ्यांचे स्वातंत्र्य हिरावून देशातल्या मोठ्या व्यापाऱ्यांना सत्तेचे भागीदार करून घेण्यासाठीची योजना असल्यानेच मागील वर्षभरापासून सुरु असलेले देशव्यापी आंदोलन वेळोवेळी चिरडण्याचा प्रयत्न मोदी सरकार करत असल्याचा घणाघात प्रतिभाताई शिंदे यांनी केला. अत्यंत तीव्र शब्दांमध्ये त्यांनी भविष्यातील शेतकऱ्यांवरील संकटांचे संकेत दिले आणि शेतकरी विरोधी सरकारचा निषेध केला. या कायद्यांचा विरोध केला नाही, नवीन कृषी कायदे रद्द झाले नाही, तर शेती आणि शेतकरी नेस्तनाबूत होतील असे सांगून देशातील सर्व शेतकरी बांधवांना एकजूट होण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
जळगाव

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

February 24, 2026
Next Post

दुर्धर व्याधींशी लढणाऱ्या चिमुकलीच्या कुटुंबियांना भेटून पालकमंत्र्यांनी दिला धीर ; आर्थिक मदतीचाही हातभार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अवघ्या ३२ वर्षीय पोलीस शिपायाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !

March 16, 2023

ओमिक्रॉनच्या BA.4, BA.5 व्हेरियंटचा महाराष्ट्रात शिरकाव ; पुण्यात आढळले ७ रुग्ण

May 28, 2022

वैजापुरात दरोडेखोरांचा धुमाकूळ ; दाम्पत्याला जबर मारहाण करत लांबवले दागिने आणि रोकड !

August 3, 2023

डिझेलच्या दरात लिटरमागे 25 रुपयांची वाढ !

March 21, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group