TheClearNews.Com
Monday, June 9, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी सक्षम : संजय राऊत

The Clear News Desk by The Clear News Desk
May 19, 2021
in राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) तौक्ते चक्रीवादळामुळे गुजरात, गोवा आणि महाराष्ट्रात नुकसान झाले आहे. संकटाच्यावेळी कोणावरही टीका करणे योग्य नाही. मात्र, गुजरात हे पंतप्रधान मोदी यांचे स्वत:चे राज्य आहे. महाराष्ट्राच्या तुलनेत गुजरातमधील सरकार कमजोर आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी हे फक्त गुजरातचा दौरा करत असावेत. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी सक्षम आहेत, याचीही त्यांना खात्री पटली असावी, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

गोवा, महाराष्ट्राच्या किनारपट्टीला झोडपून काढल्यानंतर सोमवारी मध्यरात्रीपासून तौक्ते चक्रीवादळानं गुजरात किनारपट्टीच्या विविध भागांना तडाखा दिला आहे. तौक्ते चक्रीवादळामुळं झालेल्या हानीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, बुधवारी सकाळी गुजरात व दिवचा दौरा करणार आहेत. पंतप्रधानांच्या गुजरात दौऱ्यावरुन महाराष्ट्रात राजकारण तापले आहे. शिवसेनेच्या खासदार संजय राऊत यांनीही यावरुन भाजपला टोला लगावला आहे.

READ ALSO

शिवसेना म्हणजे चळवळ, धनुष्यबाण म्हणजे जनतेचा आत्मविश्वास – पालकमंत्री गुलाबराव पाटील

मंत्री गिरीश महाजनांचे महिला आयएएस अधिकाऱ्यास रात्री फोन ; खडसेंचा आरोप

‘तौक्ते चक्रीवादळामुळं गुजरात, गोवा आणि महाराष्ट्र या राज्यांत नुकसान झाले आहे. या संकटाच्यावेळी टीका करणे योग्य नाही. मात्र, गुजरात पंतप्रधान मोदी यांचे गृहराज्य आहे. त्यामुळं ते फक्त गुजरातचा दौरा करत असावेत. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून सर्व संकटाशी मुकाबला करण्यास समर्थ आहेत आणि खंबीरपणे ते राज्य करत आहेत. सर्व संकटाशी सामना करणारे नेतृत्व म्हणजे उद्धव ठाकरे आहेत. त्याची बहुतेक पंतप्रधानांना खात्री पटल्यामुळं जिथं जास्त नुकसान झालं आणि जिथं कमजोर सरकार आहे. अशा ठिकाणी जाऊन लोकांना धीर देण्याचा प्रयत्न करत पंतप्रधान करत आहेत,’ असं टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

‘उद्या निवडणूक लागली तरी मोदी सरकार ४०० जागा जिंकेल, असं विधान भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. चंद्रकांत पाटलांच्या या विधानावर राऊतांनी भाष्य केलं आहे. चंद्रकांत पाटील यांना ज्योतिष सांगण्याचा नवा व्यवसाय उघडला आहे. याचं मला कौतुक वाटतं. त्यामुळं भाजपला ४०० काय ५०० जागाही मिळू शकतात, असं मिश्किल उत्तर राऊतांनी दिलं आहे. तर, सध्या राजकीय भविष्य वर्तवण्यापेक्षा कोरोना काळात लोकांचं भविष्य घडवणे जास्त गरजेचं आहे,’ असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

शिवसेना म्हणजे चळवळ, धनुष्यबाण म्हणजे जनतेचा आत्मविश्वास – पालकमंत्री गुलाबराव पाटील

May 17, 2025
जळगाव

मंत्री गिरीश महाजनांचे महिला आयएएस अधिकाऱ्यास रात्री फोन ; खडसेंचा आरोप

April 7, 2025
जळगाव

काँग्रेसच्या जिल्हा बैठकीत जोरदार गोंधळ !

March 26, 2025
एरंडोल

एरंडोल तालुक्यात शिवसेना ठाकरे गटाला खिंडार ; असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश !

March 19, 2025
अमळनेर

तासखेडा ग्रा.प. उपसरपंचपदी वर्षा पाटील बिनविरोध

March 17, 2025
बोदवड

बोदवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला धक्का; तिन नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश, तर तीन नगरसेवक भाजपमध्ये!

March 14, 2025
Next Post

"स्व. मीनाताई ठाकरे ग्रामीण पाणी साठवण योजना” राबविणार : पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

डॉ. शीतल आमटेंची आत्महत्येआधी सोशल मीडियावर सूचक पोस्ट

November 30, 2020

तर इथेच गोळ्या घालेन… ; भरदिवसा सोन्याच्या दुकानात दरोडा

February 18, 2025

जळगावचा शुभम पाटील व मुंबईचा प्रतिक रानडे महाराष्ट्र राज्य वरिष्ठ निवड बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरी मध्ये उपविजयी !

July 29, 2022

रोटरी क्लब स्टारकडून उडान फाऊंडेशनला शिलाई मशीन भेट

April 2, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group