TheClearNews.Com
Saturday, June 14, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘अजय मिश्रा यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा’ : राहुल गांधी

The Clear News Desk by The Clear News Desk
December 15, 2021
in राजकीय, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) एसआयटीचा रिपोर्ट आल्यानंतर आता केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. मंत्रिमंडळातून अजय मिश्रा यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लखीमपूर हिंसाचार प्रकरणाने वातावरण तापलं आहे. लखीमपूर प्रकरणी आशिष मिश्रा हा मुख्य आरोपींपैकी एक आहे. आशिष मिश्रा हा केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा यांचा मुलगा आहे. लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांच्या हत्येचा पूर्वनियोजित कट रचण्यात आला, असं या प्रकरणी तपास करणाऱ्या एसआयटीने रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. या मुद्द्यावरून सरकारला संसदेत विरोधकांच्या आरोपांचा सामना करावला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी चर्चेसाठी लोकसभेत स्थगन प्रस्ताव मांडला.

READ ALSO

मनपाच्या प्रभाग रचनेसह सदस्य संख्येत नाही कोणताही बदल ; महापालिकेत झालेल्या बैठकीत राज्य शासनाच्या पत्राचे वाचन

शिवसेना म्हणजे चळवळ, धनुष्यबाण म्हणजे जनतेचा आत्मविश्वास – पालकमंत्री गुलाबराव पाटील

‘लखीमपूरमधील शेतकऱ्यांचे हत्याकांड हा पूर्वनियोजित कट होता आणि काही निष्काळजीपणा नव्हता. सरकारने गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांना ताबडतोब बडतर्फ केले पाहिजे आणि पीडितांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून दिला पाहिजे’, असं राहुल गांधी म्हणाले. लखीमपूर हत्याकांडमध्ये कोणाचा मुलगा अडकला आहे हे सर्वांना माहिती. आम्ही याप्रकरणी संसदेत चर्चेची मागणी केली. पण पंतप्रधानांनी नकार दिला. सरकार पळ काढण्याचा प्रयत्न करतंय. आम्ही सरकार किती दबाव आणतोय, यावर सर्वकाही अवलंबून आहे. गुन्हेगार मंत्रिपदावर राहणार नाही, याची आम्ही नक्कीच खात्री करू. पीडित कुटुंबीयांना आम्ही न्याय मिळवून देऊ. सरकारला कृषी कायदे मागे घ्यावेच लागतील, असं आम्ही म्हणालो होतो. सर्वांच्या दबावापुढे सरकार झुकले आणि कृषी कायदे मागे घ्यावे लागले, असं राहुल गांधी म्हणाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

मनपाच्या प्रभाग रचनेसह सदस्य संख्येत नाही कोणताही बदल ; महापालिकेत झालेल्या बैठकीत राज्य शासनाच्या पत्राचे वाचन

June 12, 2025
जळगाव

शिवसेना म्हणजे चळवळ, धनुष्यबाण म्हणजे जनतेचा आत्मविश्वास – पालकमंत्री गुलाबराव पाटील

May 17, 2025
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
जळगाव

मंत्री गिरीश महाजनांचे महिला आयएएस अधिकाऱ्यास रात्री फोन ; खडसेंचा आरोप

April 7, 2025
जळगाव

काँग्रेसच्या जिल्हा बैठकीत जोरदार गोंधळ !

March 26, 2025
एरंडोल

एरंडोल तालुक्यात शिवसेना ठाकरे गटाला खिंडार ; असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश !

March 19, 2025
Next Post

सार्वजनिक विद्यालयात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

प्रत्येक गावाला कोरोनामुक्त ठेवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न : संजय सावंत

July 12, 2021

सत्तासंघर्षाची सुनावणी याच आठवड्यात संपणार ; सुप्रीम कोर्टाने केलं स्पष्ट !

February 28, 2023

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 4 मे 2024 !

May 4, 2024

Weekly Horoscope : राशिभविष्य रविवार 21 एप्रिल ते शनिवार 27 एप्रिल 2024 !

April 21, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group