TheClearNews.Com
Friday, April 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘अजय मिश्रा यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा’ : राहुल गांधी

The Clear News Desk by The Clear News Desk
December 15, 2021
in राजकीय, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) एसआयटीचा रिपोर्ट आल्यानंतर आता केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. मंत्रिमंडळातून अजय मिश्रा यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लखीमपूर हिंसाचार प्रकरणाने वातावरण तापलं आहे. लखीमपूर प्रकरणी आशिष मिश्रा हा मुख्य आरोपींपैकी एक आहे. आशिष मिश्रा हा केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा यांचा मुलगा आहे. लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांच्या हत्येचा पूर्वनियोजित कट रचण्यात आला, असं या प्रकरणी तपास करणाऱ्या एसआयटीने रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. या मुद्द्यावरून सरकारला संसदेत विरोधकांच्या आरोपांचा सामना करावला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी चर्चेसाठी लोकसभेत स्थगन प्रस्ताव मांडला.

READ ALSO

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

‘लखीमपूरमधील शेतकऱ्यांचे हत्याकांड हा पूर्वनियोजित कट होता आणि काही निष्काळजीपणा नव्हता. सरकारने गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांना ताबडतोब बडतर्फ केले पाहिजे आणि पीडितांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून दिला पाहिजे’, असं राहुल गांधी म्हणाले. लखीमपूर हत्याकांडमध्ये कोणाचा मुलगा अडकला आहे हे सर्वांना माहिती. आम्ही याप्रकरणी संसदेत चर्चेची मागणी केली. पण पंतप्रधानांनी नकार दिला. सरकार पळ काढण्याचा प्रयत्न करतंय. आम्ही सरकार किती दबाव आणतोय, यावर सर्वकाही अवलंबून आहे. गुन्हेगार मंत्रिपदावर राहणार नाही, याची आम्ही नक्कीच खात्री करू. पीडित कुटुंबीयांना आम्ही न्याय मिळवून देऊ. सरकारला कृषी कायदे मागे घ्यावेच लागतील, असं आम्ही म्हणालो होतो. सर्वांच्या दबावापुढे सरकार झुकले आणि कृषी कायदे मागे घ्यावे लागले, असं राहुल गांधी म्हणाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राजकीय

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

April 4, 2026
जळगाव

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

April 4, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
Next Post

सार्वजनिक विद्यालयात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका कल्पना पांडे यांचा कोरोनामुळे मृत्यू

April 11, 2021

मंगेश चिवटे यांची रेडप्लस ब्लड बँकेला सदिच्छा भेट !

September 7, 2021

बोदवड स्टेट बँकेतून तरुणाने लांबवली साडेआठ लाखाची रोकड ; चोरटा सीसीटीव्हीत कैद

September 17, 2020

गांधी रिसर्च फाउंडेशन व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा उपक्रम

June 5, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group