The Clear News Desk

The Clear News Desk

दिलासादायक : जिल्ह्यात आज आढळले अवघे ६ कोरोनाबाधित, १० झाले बरे !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ६ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे १० रुग्णांनी...

तांबापुरातील गरिबांना तात्काळ रेशन वाटप करा ; लोक संघर्ष मोर्चाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील तांबापुरा भागातील गरिबांना तात्काळ रेशन वाटप करा, अशी मागणी करत लोक संघर्ष मोर्चाने जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील...

राज्यात अतिवृष्टीमुळे दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनांतील मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत : मुख्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील अतिवृष्टीमुळे दरड कोसळून दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर...

एक जिल्हा एक उत्पादन उपक्रमाचा विकास आराखडा तयार करण्यासाठी विशेषज्ञांनी सहभागी होण्याचे आवाहन

जळगाव (प्रतिनिधी) केंद्र शासनामार्फत आत्मनिर्भर भारत योजनेतंर्गत केंद्र शासन सहाय्यीत प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) राबविण्यात येत आहे....

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशाकरीता ११ ऑगस्ट रोजी निवड चाचणी

जळगाव (प्रतिनिधी) केंद्र शासन संचलित जवाहर नवोदय विद्यालय, साकेगाव (भुसावळ) जिल्हा जळगाव येथील इयत्ता ६ वीच्या सन २०२१-२२ प्रवेशाकरीता होणारी...

प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांनी पिक नुकसानीची पूर्वसुचना विमा कंपनीस देण्याचे आवाहन

जळगाव (प्रतिनिधी) खरीप हंगाम २०२१ मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना जिल्ह्यात भारती ॲक्सा इंन्सुरन्स कंपनीमार्फत राबविली जात आहे. या योजनेत...

खाजगी शाळांच्या मनमानी कारभारामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित ; महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे अन्नत्याग साखळी उपोषण

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील खाजगी शाळांचा मनमानी कारभार सुरु असून शाळेची फी न दिल्यामुळे काही विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे....

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या योजनांसाठी इच्छुकांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

जळगाव (प्रतिनिधी) संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्या. जळगाव यांच्यामार्फत सन २०२१-२२ मध्ये राबविल्या जाणाऱ्या विशेष घटक योजना...

राज्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती ; राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना केलं महत्त्वाचं आवाहन

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती आणि नैसर्गिक आपत्ती निर्माण झाली आहे. आतापर्यंत पूर परिस्थिती आणि दरड कोसळून अनेक लोकांचा...

धक्कादायक ! रायगडमध्ये दरड कोसळून ३२ जणांचा मृत्यू तर ४० जण बेपत्ता

रायगड (वृत्तसंस्था) कोकणात सध्या पावसाने रौद्र रूप धारण केल्याचे दिसत आहे. कारण मागील काही दिवसापासून इथे मुसळधार पाऊस पडत आहे....

Page 1581 of 2393 1 1,580 1,581 1,582 2,393

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!