TheClearNews.Com
Monday, December 22, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव पालिकेवर सोमवारी भाजपचा ‘जनआक्रोश हंडा’ मोर्चा !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 20, 2020
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) गेल्या अनेक वर्षापासून धरणगावकर पाण्याच्या समस्येला अतिशय संयमाने व सहनशक्ती तोंड देत आहेत. अजून किती दिवस आपण हा अन्याय सहन करीत राहणार?. ही समस्या जर आपल्याला कायमस्वरूपी मिटवायची असेल तर आपण सर्वांना एकत्र येऊन आपला आक्रोश व्यक्त करावा लागेल, असे आवाहन करत भारतीय जनता पार्टीच्यावतीने उद्या (सोमवार) ‘जनआक्रोश हंडा मोर्चा’चे आयोजन करण्यात आले आहे.

जनआक्रोश हंडा मोर्चा २१ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता बालाजी मंदिरापासून ते नगर परिषदपर्यंत काढण्यात येणार आहे. भाजपने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, प्रत्येक वेळी असलेल्या सत्ताधार्‍यांनी आपल्या याच समस्येकडे हेतुपुरस्कर प्रत्येक निवडणुकीच्या आधी खोटी आश्वासने देऊन, जनतेच्या भावनांशी खेळून विविध प्रलोभने देऊन अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. ज्याचा अनुभव आपण वारंवार घेत असतो. मागील दोन महिन्यांपासून तर जनतेचा संयमाचा व सहनशीलतेचा अंत होईल अशी परिस्थिती यांनी निर्माण केली आहे. दिवाळीसारख्या सणावेळी १५ ते ३० दिवसाआड पाणीपुरवठा केला गेला. मागील पाण्याचे आवर्तन तर २० ते २५ दिवसाआड मिळाले. तरी आपण सर्वांनी मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन भाजपने केले आहे.

READ ALSO

बाभळे बु. शिवारात चोरट्यांचा धुमाकूळ; १७ शेतकऱ्यांच्या विहिरींच्या केबल लंपास, १५ दिवसांत दुसऱ्यांदा चोरी!

गाव सक्षम झाले तरच महाराष्ट्र सक्षम होतो – पालकमंत्री गुलाबराव पाटील

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बाभळे बु. शिवारात चोरट्यांचा धुमाकूळ; १७ शेतकऱ्यांच्या विहिरींच्या केबल लंपास, १५ दिवसांत दुसऱ्यांदा चोरी!

December 18, 2025
जळगाव

गाव सक्षम झाले तरच महाराष्ट्र सक्षम होतो – पालकमंत्री गुलाबराव पाटील

December 16, 2025
धरणगाव

शिवसेना उ बा ठा उपजिल्हा प्रमुख पदी महेंद्र महाजन याची निवड

December 15, 2025
धरणगाव

धरणगावच्या पी.आर. हायस्कूलमध्ये तालुका विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न !

December 12, 2025
धरणगाव

धरणगावात सत्यशोधक डॉ. बाबा आढाव यांना अभिवादन

December 11, 2025
धरणगाव

जागतिक एड्स दिन पंधरवडा : धरणगाव येथे जनजागृती व तपासणी अभियान संपन्न

December 10, 2025
Next Post

लस निर्मात्यांना खटल्यांच्या त्रासापासून दूर ठेवा, : अदार पुनावाला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बेळगावमध्ये माझ्यावर हल्ला करण्याचा कट ; संजय राऊतांचा भाजपवर गंभीर आरोप !

November 29, 2022

Today Horoscope : राशीभविष्य, मंगळवार १८ जुलै २०२३ !

July 18, 2023

गडचिरोलीत चकमक ; ५ माओवाद्यांचा खात्मा !

October 19, 2020

शुभमंगल सामूहिक विवाह योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

January 21, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group