मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात जून ते ऑक्टोबर २०२० या काळात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी तसेच पायाभूत सुविधांच्या पुनउर्भारणीसाठी १०...
मुंबई (वृत्तसंस्था) राज्य सरकारकडून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना १० हजार कोटींचे मदत पॅकेज देण्यात येत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी...
उस्मानाबाद (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री आज उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून तुळजापूरमधील काटगाव येथे पाहणी केल्यानंतर त्यांनी माहिती दिली. शेतकऱ्यांना पूर्ण ताकदीने पुन्हा...
मुंबई (वृत्तसंस्था) केळी पिकासाठी लागू केलेल्या निकषांमुळे शेतकऱ्यांना लाभ न मिळता विमा कंपन्यांना फायदा होणार आहे या तक्रारींची दखल घेऊन...
जळगाव (प्रतिनिधी) दारिद्ररेषेखाली जीवन जगत असलेल्या मातंग समाजातील लोकांचे जीवनमान उंचविणे, समाज प्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उद्देशाने त्यांचा शैक्षणिक,...
चाळीसगाव (प्रतिनिधी) सध्या परिस्थितीमध्ये पाहता कोरोना आणि परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर शेतकरी हवालदिल झाला असून...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) गेल्या महिन्यात केंद्र सरकारद्वारे संमत करण्यात आलेल्या कृषि कायद्यांविरोधात देशभरातील विविध ठिकाणी अद्यापही आंदोलने सुरु आहेत. पंजाब,...
सोलापूर (वृत्तसंस्था) अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सकाळी साडेनऊच्या सुमाराला सोलापुरात आगमन...
पंढरपूर – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी आज सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, चिंचोली, भोसे या भागातील परतीच्या पावसामुळे आलेल्या...
भडगाव (सागर महाजन) तालुक्यातील कोठली येथील विनायक महादु पाटील या शेतकऱ्याने आपल्या तीन एकर शेतात सलग तिसऱ्यांदा पपई बाग व...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech