मुबंई (वृत्तसंस्था) महाराष्ट्रात शिवसेनेच्या बंडखोर नेत्यांनी भाजपासोबत युती केली आणि त्यातूच बिहारमध्ये सरकार कोसळलं, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव...
मुंबई (वृत्तसंस्था) राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. त्यानुसार मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, नगर विकास,...
चाळीसगाव (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्षाचे नेते व जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री ना.गिरीषभाऊ महाजन यांनी भाजपा शिवसेना युतीच्या पहिल्याच राज्य मंत्रिमंडळ...
पाटना(वृत्तसंस्था) बिहारच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून नितीशकुमार सरकार कोसळलं आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भाजपपासून अधिकृतपणे फारकत घेतलीय. नितीशकुमार हे...
मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील आज 18 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तुमच्या जिल्ह्याचा मंत्री कोण? याची माहिती जाणून घ्या. शिंदे गटातील...
धरणगाव (प्रतिनिधी) आमदार गुलाबराव पाटील यांनी आज कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेताच धरणगावात त्यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष केला. आज शिंदे-फडणवीस सरकारमधील...
मुंबई (प्रतिनिधी) आमदार गुलाबराव पाटील यांनी नुकतीच मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. सोमवारी दुपारी अचानक फोन आल्यानंतर गुलाबराव पाटील हे तातडीने...
मुंबई (वृत्तसंस्था) ज्या आमदारांनी बंडखोरीला मदत केली अशा अनेकांना पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद हवं आहे. यामध्ये संजय शिरसाट आघाडीवर...
मुंबई (वृत्तसंस्था) राज्य मंत्रिमंडळाचा 40 दिवसांपासून लांबलेला विस्तार अखेर आज सकाळी 11 वाजता राजभवन येथे होणार आहे. या वेळी भाजपचे...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) शिंदे सरकारने प्रभाग रचनेचा निर्णय बदलून तीन सदस्य ऐवजी चार सदस्यीय प्रभाग रचनेचा निर्णय घेतला आहे. याविरोधात...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech