राजकीय

…तर भारताने चीन आणि पाकिस्तानावर लगेच सर्जिकल स्ट्राइक केला पाहिजे : संजय राऊत

मुंबई (वृत्तसंस्था) जर केंद्राचा एखादा मंत्री अशी माहिती देत असेल तर संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी चीन आणि पाकिस्तानावर लगेच सर्जिकल...

पक्षाशी गद्दारी करणाऱ्याच्या शेतात प्रशिक्षण शिबिर ; रमेश पाटील यांची संजय पवारांवर कडवट टीका !

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील चांदसर परिसरातील शेतात उद्या (गुरुवार) राष्ट्रवादी प्रवक्ता प्रशिक्षण मेळावा आयोजित करण्यात आला आहे. परंतू प्रत्येकवेळी राष्ट्रवादीशी गद्दारी...

‘बीएचआर’ घोटाळा : खडसें आणि गिरीशभाऊंमध्ये बुद्धिबळाचा खेळ !

जळगाव (प्रतिनिधी) राजकारणात आणि बुद्धीबळाच्या खेळात डावपेच हे सारखेच खेळावे लागतात. समोरच्याने जी चाल चालली किंवा जो प्यादा पुढे केला,...

हरीविठ्ठलनगरचा मुख्य रस्ता घेणार मोकळा श्वास ; उपमहापौर सुनील खडके यांचे नागरिकांना आश्वासन !

जळगाव (प्रतिनिधी) हरीविठ्ठल नगरातील मुख्य वर्दळीचा असलेल्या रस्त्यावर श्री साई मंदिरापासून खंडेराव नगरपर्यंत काही नागरिकांनी पक्के अतिक्रमण केले असल्याने रस्ता...

शरद पवार हे राहुल गांधींना समजून घेण्यात कमी पडले : बाळासाहेब थोरात

मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे राहुल गांधींना समजून घेण्यात कमी पडले. अशी प्रतिक्रया काँग्रेसचे नेते आणि महाविकासआघाडीतील कॅबिनेट...

आ.राजूमामा भोळेंकडून शासकीय विश्राम गृहाचा दुरुपयोग ; अभिषेक पाटील यांचा आरोप !

जळगाव (प्रतिनिधी) आमदार राजूमामा भोळे हे अगदी निःशुल्क दर म्हणजे प्रतिदिन २०० रुपये मात्र भरून शासकीय विश्राम गृहाचा उपभोग घेत...

भावी नगरसेवकांना लागले नगर परिषद निवडणुकीचे वेध !

वरणगाव (प्रतिनिधी) नगर परिषदेचा कारभार संपुष्ठात येऊन प्रशासक नेमणुकी नंतर कोवीड १९ कोरोना आजाराचा प्रार्दुभाव मोठया प्रमाणात वाढल्याने जनजिवन विस्कळीत...

शेतकरी आंदोलनात विरोधक फक्त विरोधासाठी विरोध करतात : रविशंकर प्रसाद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) शेतकरी आंदोलनात विरोधक फक्त विरोधासाठी विरोध करत आहेत असा आरोप रविशंकर प्रसाद यांनी केला आहे. शरद पवार...

मनिष भंगाळे विरुद्ध खडसे समर्थकाची पोलिसात तक्रार !

बुलडाणा (प्रतिनिधी) एकनाथराव खडसेंविरुद्ध विविध आरोप करणारा कथित हॅकर मनिष भंगाळे विरुद्ध बुलडाणा जिल्ह्यातील हिवरखेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात...

केंद्र सरकार देशी ईस्ट इंडिया कंपनी स्थापन करून शेतकरी, कष्टकरी वर्गास लाचार बनवतेय : शिवसेना

जळगाव (प्रतिनिधी) केंद्र सरकार देशी ईस्ट इंडिया कंपनी स्थापन करून शेतकरी, कष्टकरी वर्गास लाचार बनवीत आहे. त्या संभाव्य गुलामगिरीविरुद्ध उडालेला...

Page 515 of 598 1 514 515 516 598

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!