मुंबई (वृत्तसंस्था) विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीची योग्य ती खबरदारी घेऊन राज्यातील नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात याव्या असे निर्देश मुख्यमंत्री...
पाटणा (वृत्तसंस्था) संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात १५ जिल्ह्यातील ७८ मतदारसंघांमध्ये आज (७ नोव्हेंबर) सकाळी...
मुंबई (वृत्तसंस्था) मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलेलं दिसत आहे. 'सत्तेचा माज सोडून मराठा तरूणांच्या भविष्याचा विचार करा, अन्यथा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात सध्या बिहारची निवडणूक ही सर्वच पक्षांच्या प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात शाब्दिक चकमक...
मुंबई (वृत्तसंस्था) जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी शुक्रवारी कलम ३७० पुन्हा लागू करण्यावर भाष्य केले. यावर फारूख अब्दुल्लांनी हवे...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मागील काही दिवसांपासून लव्ह जिहाद प्रकरणावरून देशातील वातवरण चांगलेच ढवळून निघाले आहे. कारण उत्तर प्रदेश, हरियाणा पाठोपाठ...
मुंबई (वृत्तसंस्था) विधानपरिषदेसाठी राज्यपालांकडे पाठवण्यात आलेल्या १२ नावांमध्ये महाराष्ट्र युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबे यांचे नाव नसल्याने आता नव्या राजकारणाला...
बिहार (वृत्तसंस्था) गेल्या काही दिवसांपासून बिहारमध्ये निवडणुकीचे वातावरण तापले आहे. अशातच आज म्हणजेच शनिवारी या निवडणुकीचा शेवटचा म्हणजे तिसरा टप्पा...
नागपूर (वृत्तसंस्था) कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अनेक कार्यक्रम हे रद्द करण्यात आले आहेत. तर काही कार्यक्रम हे ऑनलाईन पार पडत आहे....
कोलकाता (वृत्तसंस्था) स्वातंत्र्य सैनिक बिरसा मुंडा यांचा पुतळा समजून आदिवासी समाजाच्या दुसऱ्याच नेत्याच्या पुतळ्याला हार घातल्याने केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech