मुंबई प्रतिनिधी । महाविकास आघाडी सरकारमधील राज्यमंत्री आणि अमरावतीतील आमदार बच्चू कडू यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर बच्चू कडू...
भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील यावल रोडचे झालेले काम हे अत्यंत नित्कृष्ट दर्जाचे आहे. तयार केल्यानंतर अवघ्या काही दिवसात रस्त्याची चाळणी झाली...
भुसावळ (प्रतिनिधी) शहरात शहरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे. खून, दादागिरी, हप्ते वसुली, खंडणी सारखे गुन्हे नेहमीचेच झाले आहेत. त्यामुळे...
जळगाव (प्रतिनिधी) आज देशातील बेरोजगारीची स्थिती भयंकर आहे. करोड युवक बेरोजगार आहेत. सरकारी कंपन्या विकल्यामुळे तरुण बेरोजगार होत आहेत. भविष्यात...
भुसावळ (प्रतिनिधी) महाराष्ट्रात तीन पक्षाचे सरकार असून संपूर्ण राज्याचे तीन तेरा वाजले आहे. कार्यकर्त्यांनी जनतेच्या प्रश्नावर आक्रमक आंदोलन करत राहावे,...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मी आधीही बोललो आहे. पुन्हा एकदा सांगतो हमीभावाची व्यवस्था कायम राहिल. सरकारी खरेदी कायम राहिल, अशा आशयाचे...
नवी दिल्ली प्रतिनिधी । राजकीयदृष्ट्या वादग्रस्त ठरलेल्या दोन कृषी विधेयकांना राज्यसभेत मंजुरी मिळवून देण्यात अखेर मोदी सरकारला यश आले आहे....
मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकारविरोधात मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मुंबईत...
मुंबई (वृत्तसंस्था) काही आयपीएस अधिकाऱ्यांनी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता. परंतु तो वेळीच हाणून पाडला गेला, असे मी बोलल्याचे वृत्त...
मुंबई (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्राची फेरपडताळणी होण्याची...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech