औरंगाबाद(वृत्तसंस्था) राज्यात मंत्री मंडळ स्थापन झाल्याच्या दिवशी आमदार संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त करून काढता पाय घेतला होता. यानंतर 'कुटुंब...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) प्रेमप्रकरणातून एका बारावीतील विद्यार्थ्याची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना दिल्लीत घडली आहे. धक्कादायक म्हणजे या प्रकरणी पोलिसांनी...
मुंबई (वृत्तसंस्था) गिरीश महाजन यांनी आज तुमची तू तू मैं मैं बंद करा अशा शब्दात एकनाथराव खडसेंना एकप्रकारे इशारा दिला...
मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्रात भाजपला लोकसभेच्या आज निवडणुका झाल्या तर मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. राज्यातल्या ४८ पैकी फक्त १८ जागा...
मुंबई(वृत्तसंस्था) शिंदे व फडणवीस यांनी राज्यात सत्ता स्थापन झाल्यानंतर महिनाभराने मंत्री मंडळाचा विस्तार सरकारने केला आहे. त्यानंतर भारतीय जनता पार्टीने...
जळगाव (प्रतिनिधी) राज्यात शिंदे सरकारच्या मंत्री मंडळात ओबीसी नेत्यांना डावलण्याचे प्रकार सुरु असल्याची टीका एकनाथराव खडसेंनी केली होती. त्यांच्या...
जळगाव (प्रतिनिधी) अजून २३ मंत्री शपथ घेणे बाकी आहे. त्यात पंकजा मुंडे यांची नाराजी असण्याचा प्रश्नच येत नाही. कदाचित त्यांना...
जळगाव (प्रतिनिधी) पंकजा मुंडे यांनी मंत्रिपदासाठी वाट पाहत न बसता थेट वरिष्ठ नेतृत्त्वाकडे जाऊन दाद मागावी, असा सल्ला राष्ट्रवादीचे नेते...
पुणे (वृत्तसंस्था) मध्यरात्री नदीपात्रालगत असलेल्या रस्त्यावरून जाताना वाहन चालकाला पाण्याचा अंदाज न आल्याने एक चारचाकी पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) काही दिवसांपूर्वी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीच्या कचाट्यात सापडलेल्या शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech