सातारा (वृत्तसंस्था) साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर अंमलबजावणी संचलनालय जप्ती आणल्यानंतर या कारखान्याच्या संस्थापक आणि माजी संचालक शालिनीताई पाटील यांनी या...
मुंबई (वृत्तसंस्था) ओबीसी आरक्षणाबरोबरच पावसाळी अधिवेशनासंदर्भात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले...
सातारा (वृत्तसंस्था) महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणात ईडीने मोठी कारवाई केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे मामा राजेंद्र कुमार घाडगे यांच्या...
पुणे (वृत्तसंस्था) सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची पुनर्विचार याचिका फेटाळून लावली आहे. मराठा आरक्षण प्रश्नावर केंद्र सरकार ने आता आपली भूमिका...
मुंबई (वृत्तसंस्था) लोकांच्या पैशाचा दुरुपयोग करणाऱ्यांची नक्कीच चौकशी व्हायला हवी. पण निरपराध लोकांवरही ईडी, सीबीआय लावण्याचा प्रयत्न भाजपाकडून होत आहे....
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात ५० हजारांहून कमी कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भावात जरी घट दिसत असली तरी...
अमळनेर (प्रतिनिधी) १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. त्यात खान्देशचा समावेश झाला. परंतु, त्याचा विकास झाला नाही हा...
मुंबई (वृत्तसंस्था) शेतकरी महाराष्ट्राचे वैभव असून त्यांच्या हिताला धक्का पोहचेल असे निर्णय घेणार नाही. राज्याचे हे हरित वैभव वाढण्यासाठी राज्य...
सोलापूर (वृत्तसंस्था) भाजप नेते गोपीचंद पडळकर यांच्या ताफ्यावर अज्ञात व्यक्तीने दगडफेक केल्यानंतर आता राजकीय वातावरण चांगलाच तापलं आहे. त्याचाच परिणाम...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाची तिसरी लाट धडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय औषध कंपनी झायडस कॅडिलाकडून १२...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech