राज्य

आमच्या दोन्ही उमेदवारांना पळविल्याचा आरोप; प्रकाश आंबेडकर

अमरावती (वृत्तसंस्था) अकोला येथे झालेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकरांनी यावर आपलं मौन सोडलं आहे. राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे...

‘त्या’ व्हायरल फोटोवर वरुण सरदेसाई भाजपावर भडकले !

मुंबई (वृत्तसंस्था) अलिबागचे इंटेरियर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अटक करून न्यायालयीन कोठडी मिळाली...

योग्य ती सर्व खबरदारी घेऊन दिवाळी नंतर शाळा सुरू कराव्यात : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई (वृत्तसंस्था) विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीची योग्य ती खबरदारी घेऊन राज्यातील नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात याव्या असे निर्देश मुख्यमंत्री...

ठाणेकरांचा प्रवास सुखकर करण्यासाठी मेट्रोच्या दोन्ही प्रकल्पांना प्राधान्य; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई (वृत्तसंस्था) ठाणेकरांचा प्रवास सुखकर करण्यासाठी उभारण्यात येणारे मेट्रो मार्ग ४ आणि ४ अ हे दोन्ही प्रकल्प वेळेत पूर्ण होणार...

बिहार निवडणूक २०२० : दुपारपर्यंत ४४ टक्के मतदानाची नोंद

पाटणा (वृत्तसंस्था) संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात १५ जिल्ह्यातील ७८ मतदारसंघांमध्ये आज (७ नोव्हेंबर) सकाळी...

सत्तेचा माज सोडून तरूणांच्या भविष्याचा विचार करा; अन्यथा…- चंद्रकांत पाटलांचा इशारा

मुंबई (वृत्तसंस्था) मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलेलं दिसत आहे. 'सत्तेचा माज सोडून मराठा तरूणांच्या भविष्याचा विचार करा, अन्यथा...

प्रेयसीसाठी गर्भवती पत्नीचा खून ; पतीला जन्मठेपेची शिक्षा

सोलापूर (वृत्तसंस्था) प्रेयसीसाठी गर्भवती पत्नीचा खून करणाऱ्या पतीस बार्शी सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. महेश मिसाळ असे आरोपीचे नाव...

अर्णब गोस्वामी आणखी काही दिवस राहणार कारागृहात

मुंबई (वृत्तसंस्था) रिपब्लिक वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना आणखी काही दिवस कारागृहातच राहावे लागणार आहे. वास्तुसजावटकार अन्वय नाईक यांच्या...

बिहारची जनता ‘त्यांना’ सन्मानाने निरोप देण्याची वाट बघतेय – राऊतांचा टोला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात सध्या बिहारची निवडणूक ही सर्वच पक्षांच्या प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात शाब्दिक चकमक...

‘फारूख अब्दुल्लांनी पाकिस्तानात जाऊन कलम ३७० लागू करावे’ – राऊतांची टीका

मुंबई (वृत्तसंस्था) जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी शुक्रवारी कलम ३७० पुन्हा लागू करण्यावर भाष्य केले. यावर फारूख अब्दुल्लांनी हवे...

Page 763 of 834 1 762 763 764 834

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!