मुंबई (वृत्तसंस्था) देशात २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एबीपी आणि सी व्होटरचा एक सर्व्हे समोर आला आहे. त्यानुसार महाराष्ट्रात...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या 22 व्या वर्धापनदिनानिमित्त दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून अचानक खाली उडी मारल्याने सभागृहात एकच...
नवी दिल्ली (प्रतिनिधी) सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकानं जम्मू काश्मिरमधून कलम 370 हटवण्याचा घेतलेला निर्णय योग्य असल्याचं असल्याचं म्हटलं आहे. सर्वोच्च...
जयपूर (वृत्तसंस्था) राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची जयपूरमध्ये गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. मंगळवारी दिवसाढवळ्या...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) एखाद्या महिलेविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकतो की नाही? या प्रश्नाची समीक्षा सर्वोच्च न्यायालयाकडून केली जाणार आहे....
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांचे एक्झिट पोल नुकतेच समोर आले आहेत. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, तेलंगाना आणि मिझोरामच्या...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सर्वोच्च न्यायालयाने आजपर्यंत लोकन्यायालय म्हणून काम केले. त्यामुळे नागरिकांनी न्यायालयात धाव घेण्यासाठी घाबरू नये, तसेच कोर्टाची पायरी...
जम्मू काश्मीर (वृत्तसंस्था) दोडा जिल्ह्यात बुधवारी प्रवासी बस ३०० फूट दरीत कोसळल्याने ३८ जण ठार आणि २० जण जखमी झाले....
जयपूर (वृत्तसंस्था) राजस्थान पोलिसांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ईडीच्या अधिकाऱ्याला आणि त्याच्या सहकाऱ्याला १५ लाख रुपयांची लाच घेताना अटक केली आहे....
अहमदाबाद (वृत्तसंस्था) देशातील आघाडीच्या चहा कंपन्यांपैकी एक असलेल्या 'वाघ बकरी' चहाचे कार्यकारी संचालक पराग देसाई यांचे खासगी रुग्णालयात निधन झाले....
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech