नवी दिल्ली (वृत्तसंस्था) शेतकरी आणि त्याच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी, उत्तर प्रदेश सरकार मुख्यमंत्री किसान अपघात कल्याण योजनेंतर्गत मदत करत आहे....
जळगाव (प्रतिनिधी) भारतीय स्वातंत्रयाच्या अमृत महोत्सव वर्षातर्गत आत्मनिर्भर भारताचा एक भाग म्हणून केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व...
धुळे (प्रतिनिधी) वीज वितरण विभागातर्फे दुर्लक्ष होत असल्यामुळे शेतकऱ्यांना (Farmer) विजेअभावी मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप ईश्वर थोरात...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी कामाची बातमी आहे. भारतातील सुमारे ५५ ते ६० टक्के लोकसंख्या पूर्णपणे शेतीवर...
जळगाव (प्रतिनिधी) राज्य शासन हमी भावाने धान्य खरेदी करत असल्याने शेतकर्यांना वाजवी दर मिळून त्यांना लाभ होत आहे. तर धान्य...
बोरगाव ता.धरणगाव (प्रतिनिधी) येथील नागीण नदीवरील जलसेतूचे म्हणजेच कालव्याच्या पुलाचे लोकार्पण लोकार्पण महाराष्ट्राचे पाणीपुरवठा व स्वछता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव...
मुंबई (वृत्तसंस्था) कोरोना (corona) काळात अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले. अनेक व्यवसायिकांना आपल्या व्यवसायामध्ये मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतो आहे. येथे...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशातील शेतकऱ्यांसाठी खूशखबर आहे. नवीन वर्षात मोदी सरकारकडून देशातील शेतकऱ्यांना मोठे गिफ्ट मिळणार आहे. ते म्हणजे, आज...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Samman Nidhi Yojana) दहावा हप्ता मिळणार आहे. मोदी सरकार नोंदणीकृत...
धरणगाव (प्रतिनिधी) येथील मार्केट कमेटीत सुरु असलेल्या शाशकीय खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे. शेतकऱ्यांची काळी ज्वारी खरेदी न...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech