कृषी

भुयारी रेल्वे मार्गाचे काम सुरू करा ; भादलीच्या शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !

भादली (प्रतिनिधी) भादली रेल्वेस्थानकापासून जवळच असणाऱ्या गेट नंबर १५३ भुयारी रेल्वे मार्ग काम सुरू करा, अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका...

पीक विमाधारक शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आवाहन

जळगाव (प्रतिनिधी) प्रधानमंत्री पीक विमा योजना सन २०२१-२२ खरीप हंगामाकरीता अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी योजना राबविण्यात येत आहे.   या...

पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचा सर्व्हे करून नुकसानभरपाई मिळावी ; राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

जळगाव (प्रतिनिधी) गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्यात मोठया प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाली आहे त्यामुळे शेतांमध्ये मध्ये पाणी साचले असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे...

बियाणे व लागवड साहित्य उपअभियानातंर्गत ग्रामबिजोत्पादन कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव (प्रतिनिधी) बियाणे व लागवड साहित्य उपअभियान अंतर्गत ग्रामबिजोत्पादन कार्यक्रम हा घटक राबविण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्यात रब्बी हंगाम २०२१-२२...

निर्यातक्षम कांदा उत्पादनासाठी तंत्रज्ञानाची कास धरा : डॉ. श्रीधर देसले

जळगाव (प्रतिनिधी) कांदा पीक कमी कालावधीत समाधानकारक उत्पादन देणारे पीक असून त्यासाठी शेतकऱ्यांनी नवतंत्रज्ञानाची कास धरून कांद्याचे उत्पादन घ्यावे, असे...

मध केंद्र योजनेसाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन

जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधमाशीपालन) संपूर्ण राज्यात कार्यान्वीत झालेली आहे. याकरीता पात्र व्यक्ती/संस्थाकडुन...

शेतकऱ्यांना योग्य मदत देण्यात यावी ; युथ एज्युकेशन वेलफेअर सोसायटीकडून कृषीमंत्र्यांना निवेदन !

जामनेर (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे जामनेर तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतीचे झालेले नुकसान पाहण्यासाठी नुकतेच आले होते. यावेळी युथ...

कृषी मंत्री दादाजी भुसेंनी केली जामनेर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

जळगाव (प्रतिनिधी) पर्यावरणातील बदल आणि ढगफुटीसारख्या नैसर्गीक आपत्तीमुळे शेतातील पिकांचे होणारे नुकसान दुर्दैवी बाब आहे. शेतक-र्यांना त्यांच्या पीक विम्याचा मोबदला...

शेती नुकसानीच्या पंचनाम्यांची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी : कृषीमंत्री दादाजी भुसे

जळगाव (प्रतिनिधी) चाळीसगाव शहरासह तालुक्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह झालेल्या अन्य नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून अहवाल शासनास सादर...

करंज येथील शेतकर्‍याची केळी विदेशात !

जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील करंज येथील शेतकर्‍यांची केळी इराण येथे आज रवाना झाली असून जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी आवर्जून...

Page 28 of 48 1 27 28 29 48

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!