कृषी

मध केंद्र योजनेसाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन

जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधमाशीपालन) संपूर्ण राज्यात कार्यान्वीत झालेली आहे. याकरीता पात्र व्यक्ती/संस्थाकडुन...

शेतकऱ्यांना योग्य मदत देण्यात यावी ; युथ एज्युकेशन वेलफेअर सोसायटीकडून कृषीमंत्र्यांना निवेदन !

जामनेर (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे जामनेर तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतीचे झालेले नुकसान पाहण्यासाठी नुकतेच आले होते. यावेळी युथ...

कृषी मंत्री दादाजी भुसेंनी केली जामनेर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

जळगाव (प्रतिनिधी) पर्यावरणातील बदल आणि ढगफुटीसारख्या नैसर्गीक आपत्तीमुळे शेतातील पिकांचे होणारे नुकसान दुर्दैवी बाब आहे. शेतक-र्यांना त्यांच्या पीक विम्याचा मोबदला...

शेती नुकसानीच्या पंचनाम्यांची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी : कृषीमंत्री दादाजी भुसे

जळगाव (प्रतिनिधी) चाळीसगाव शहरासह तालुक्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह झालेल्या अन्य नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून अहवाल शासनास सादर...

करंज येथील शेतकर्‍याची केळी विदेशात !

जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील करंज येथील शेतकर्‍यांची केळी इराण येथे आज रवाना झाली असून जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी आवर्जून...

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती शेतकऱ्यांनी ७२ तासाच्या आत विमा कंपनीस कळवावी !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील पाचोरा, भडगाव व चाळीसगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेती व फळ पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी...

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषि विकास योजनेतंर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे कृषि विभागाचे आवाहन

जळगाव (प्रतिनिधी) एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषि विकास योजना सन २०२१-२२ अंतर्गत जिल्ह्यास वार्षिक कृती आराखडा मंजुर झाला...

अमेरिकन लष्करी अळीच्या बंदोबस्तासाठी अनुदानावर मिळणार किटकनाशके

जळगाव (प्रतिनिधी) मका, ज्वारी या पिकांवर अमेरिकन लष्करी अळीचा, तर कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या अळींचा...

अमळनेर मतदारसंघातील १३० गावांच्या शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर मतदारसंघातील १३० गावातील शेतकऱ्यांना फेब्रुवारी २१ मधील वादळी वारा व अतिवृष्टीमुळे झालेल्या रब्बी पिकांच्या नुकसानीची भरपाई शासनातर्फे...

अखेर ‘त्या’ शेतकऱ्याचा मृत्यू ; देशभरात संतापाची लाट

चंढीगड (वृत्तसंस्था) भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष गुरनाम सिंह चरूनी यांनी शेतकऱ्यांना रस्त्यांवर येऊन ठिय्या आंदोलन करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर...

Page 29 of 48 1 28 29 30 48

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!