कृषी

जळगाव जिल्ह्यात १४ गावांनी पूर्ण केली १०० टक्के ई पीक पाहणी

जळगाव (प्रतिनिधी) माझी शेती, माझा सातबारा, मीच नोंदविणार, माझा पीकपेरा या धर्तीवर राज्यातील शेतकऱ्यांना स्वतःचा पेरा स्वतःच्या अँड्रॉइड मोबाईलमधून भरता...

हरियाणात शेतकऱ्यांवर ‘बेछूट’ लाठीहल्ला ; अनेक शेतकरी गंभीर जखमी

कर्नाल (वृत्तसंस्था) हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात आयोजित केलेल्या बैठकीबाहेर निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी बेछुट लाठीमार...

कडधान्य पिकांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा ; खा. उन्मेश पाटलांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी !

जळगाव (प्रतिनिधी) खरीप हंगामात उडीद, मूग उत्पादक शेतकऱ्यांना कुठलेही उत्पादन हाती न आल्याने शेतकऱ्यांना सूर्यफुल आदी पिकाची लागवड व रब्बी...

प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेतंर्गत प्रस्ताव सादर करण्याचे कृषि विभागाचे आवाहन

जळगाव (प्रतिनिधी) प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना (PMFME) सन २०२०-२१ ते २०२४-२५ या पाच वर्षाच्या कालावधीत राबविण्यात येणार आहे....

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातंर्गत शेतकऱ्यांना नोंदणी करण्यास १० सप्टेंबरपर्यंत मुदत

जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातंर्गत सन २०२१-२२ मध्ये अन्नधान्य पिके व गळीतधान्यातंर्गत रब्बी हंगामामध्ये प्रमाणित बियाणे वितरण, पीक प्रात्यक्षिके,...

कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी कृषि विभागाचा सल्ला

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात खरीप हंगामात कापूस लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. मात्र जिल्ह्यातील अनेक भागात अजून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने...

केळी पिकावरील कुकुंबर मोसॅक व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी

जळगाव (प्रतिनिधी) राज्यात केळी पिकाखालील ७४ हजार ६०० हेक्टर क्षेत्र असून महाराष्ट्रात प्रामुख्याने जळगाव, धुळे, नंदुरबार, हिंगोली, नांदेड, परभणी, सोलापूर,...

तरुणांनी शेती माल प्रक्रिया उद्योगाकडे वळावे : प्रतापराव पाटील

जळगाव (प्रतिनिधी) पाळधी येथील शिवाय फूड उद्योगाचे उदघाटन जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तरुणांनी शेती...

शेतकरी आंदोलन : दोन आठवड्यात आंदोलनावर तोडगा काढा ; सुप्रीम कोर्टाचे सरकारला आदेश !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे दिल्ली उत्तर प्रदेश सीमेवर वाहतूक कोंडी होत आहे. केंद्र आणि उत्तर...

अनुसुचित जाती व जमातीच्या शेतकऱ्यांनी सिंचन सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव (प्रतिनिधी) अनुसुचित जाती/नवबौध्द तसेच आदिवासी शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी शासनाने अनुसुचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना...

Page 30 of 48 1 29 30 31 48

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!