धरणगाव (प्रतिनिधी) स्वातंत्र प्राप्ती नंतर तालुक्यातील दुसखेडा गावाला जोडणारा रस्ता नुकताच पूर्ण झाला आहे. याचा आनंद व्यक्त करून या ठिकाणच्या...
नागपूर (वृत्तसंस्था) लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास नागपुरात आगमन झाले. विमानतळावर भाजपा पदाधिकारी...
जळगाव (प्रतिनिधी) भाजपमध्ये जाण्याची आता मला कोणतीही घाई नाही तसेच उत्तर महाराष्ट्रात विजयासाठी श्रम घेणारे भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन कुठे...
मुंबई (वृत्तसंस्था) लोकसभा निवडणुकीतील निकालात राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित यश न मिळाल्याने सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गोटातील आमदारांमध्ये मोठी...
मुंबई (वृत्तसंस्था) मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा निवडणुकीच्या निकालाला आव्हान देण्याची भूमिका शिवसेना (ठाकरे) उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी घेतली असून, लवकरच...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) लोकसभा निवडणुकीचे मतदान संपुष्टात आल्यानंतर जाहीर झालेला 'एक्झिट पोल' हा 'मोदी मीडिया पोल' व पंतप्रधान नरेंद्र मोदी...
धरणगाव (प्रतिनिधी) पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज ज्येष्ठ शिवसैनिक तथा धरणगाव पंचायत समितीचे माजी सभापती नारायण रामकृष्ण पाटील (पंडित बापू)...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भाजपने देशाची राज्यघटना आणि आरक्षण संपुष्टात आणण्याचे स्वप्न पाहणे सोडून दिले पाहिजे. कारण आपला पक्ष आणि देशातील...
कोल्हापूर (वृत्तसंस्था) लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जूनला लागल्यानंतर सप्टेंबर महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी महायुतीकडून हालचाली सुरू झाल्याचे वृत्त...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशभरात परिवर्तनाची लाट असल्याचा दावा काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी केला. या निवडणुकीत भाजपचा पराभव...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech