TheClearNews.Com
Wednesday, June 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भाजपला राज्यघटना बदलू देणार नाही : राहुल गांधी !

vijay waghmare by vijay waghmare
May 24, 2024
in राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भाजपने देशाची राज्यघटना आणि आरक्षण संपुष्टात आणण्याचे स्वप्न पाहणे सोडून दिले पाहिजे. कारण आपला पक्ष आणि देशातील कोट्यवधी लोक असे होऊ देणार नाहीत, अशा शब्दात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर तोफ डागली. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी – दिल्लीतील मेट्रोतून प्रवास करत त्यांनी लोकांशी संवाददेखील साधला.

सहाव्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी दिल्लीत विविध ठिकाणी सभा घेत राहुल गांधी यांनी भाजपवर हल्लाबोल चढविला. उत्तर पूर्व दिल्लीतील उमेदवार कन्हैया कुमार आणि उत्तर पश्चिम दिल्लीतील उमेदवार उदित राज यांच्या प्रचारार्थ बोलताना त्यांनी राज्यघटना व आरक्षण संपुष्टात आणण्याच्या मुद्द्यावरून भाजपवर टीकास्त्र डागले. तसेच भाजप महिलांना दुय्यम दर्जाचे नागरिक मानत असल्याचा आरोप केला. आरएसएसदेखील आपल्या शाखांमध्ये महिलांना प्रवेश देत नसल्याची टीका त्यांनी केली. भाजपला राज्यघटना संपुष्टात आणायची असल्याचा आरोप लावत त्यांनी ही निवडणूक राज्यघटना वाचविण्यासाठी असल्याचे म्हटले. केंद्रात विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीचे सरकार आले तर सैन्यभरतीसाठीची ‘अग्निपथ’ योजना संपुष्टात आणली जाईल. कारण ही योजना सैन्य आणि देशभक्तीविरोधात आहे, असे राहुल गांधी म्हणाले. एका सैनिकाला शहिदाचा दर्जा आणि पेन्शन मिळेल; पण ‘अग्निपथ’ मधील अग्निवीर म्हणून भरती होणाऱ्याला शहिदाचा दर्जा मिळणार नाही. पेन्शन आणि सामाजिक सुरक्षादेखील मिळणार नाही. त्यामुळे आम्ही योजना कचराकुंडीत टाकणार आहोत.

READ ALSO

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

मोदी सरकारने अर्थव्यवस्थेचे इंजिन बंद पाडले; परंतु आमचे सरकार आल्यानंतर गरीब आणि युवकांना आर्थिक मदत करत इंजिन पुन्हा सुरू केले जाईल, असे ते म्हणाले. मोदी सरकारला राज्यघटना संपुष्टात आणायची आहे. भाजप नेते उघडपणे राज्यघटना बदलण्याची भाषा बोलत आहेत; पण भाजप व आरएसएसच्या लोकांनी असे स्वप्न पाहू नये. कारण देशातील कोट्यवधी लोक आणि आपला पक्ष असे होऊ देणार नाही, असे राहुल गांधी म्हणाले. पंतप्रधान मुलाखतीमध्ये आपला जन्म जैविक नाही तर देवाने मला मोहिमेसाठी पाठविल्याचे म्हणत आहेत. जर देवाने त्यांना पाठविले आहे तर कोरोना काळात त्यांनी लोकांना ‘थाळी वाजविण्यास’ का सांगितले, असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला. आपला पक्ष सत्तेत आला तर जवळपास ३० लाख सरकारी पदे भरण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. त्याचबरोबर त्यांनी काँग्रेसने दिलेल्या पाच ‘गॅरंटी’चादेखील उल्लेख केला

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #BJPrahul gandhi

Related Posts

राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
जळगाव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

April 28, 2026
जळगाव

‘फायरब्रॅण्ड’ गुलाबराव पाटील यांच्या मंत्रीपदाची तटबंदी पक्षश्रेष्ठींनी केली मजबूत

April 27, 2026
Next Post

प्रतापराव पाटलांची संवेदनशीलता, अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले, जखमीला पाठवलं रुग्णालयात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गुड शेपर्ड स्कुल येथे राजेंना अभिवादन

February 21, 2022

गुलाबराव पाटील यांचे खंदे समर्थक मोतीअप्पा पाटील यांनाही कोरोनाची लागण !

March 26, 2021

पेगासस हेरगिरी प्रकरणाबाबत सरकारकडून उत्तर दिले जाणार नाही, केंद्राचे राज्यसभेला पत्र

August 7, 2021

धक्कादायक ! नाशिकमध्ये भोंदूबाबाचा आईसह तीन मुलींवर बलात्कार

February 24, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group