नवी दिल्ली (वृत्तसंस्था) काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात'वर निशाणा साधला आहे. कोरोनाशी लढायचं...
धरणगाव (प्रतिनिधी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला ३० मे २०२१ रोजी सात वर्षे पूर्ण होत आहे. त्यानिमित्त भारतीय...
कोल्हापूर (वृत्तसंस्था) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर टीका करताना तोंड सांभाळून बोलावे. नाहीतर आम्ही फाटक्या तोंडाचे आहोत. आम्ही बोलायला लागलो...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला सात वर्ष पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला...
जळगाव (प्रतिनिधी) गरजू लोकांना धान्य वाटपाच्या कार्यक्रमात कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करा, अशी मागणी सामजिक कार्यकर्ते दीपककुमार...
जळगाव (प्रतिनिधी) मुक्ताईनगरच्या सहा नगरसेवकांनी तीन दिवसांपूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर आज पुन्हा जळगाव महापालिकेतील भाजपच्या तीन नगरसेवकांनी मुख्यमंत्री...
मुंबई (वृत्तसंस्था) राज्य सरकारची फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. केवळ आणि केवळ राज्य...
सोलापूर (वृत्तसंस्था) भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकार आणि मंत्र्यांवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. अनिल देशमुखांनंतर आता...
धुळे (प्रतिनिधी) शहरातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून निषेध करण्यात आला. मराठा...
जळगाव (प्रतिनिधी) केंद्रातील भाजपा (NDA) नरेंद्र मोदी सरकारला दि. ३० मे २०२१ रोजी सात वर्ष पूर्ण होत असून पक्षाच्यावतीने या...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech