राजकीय

जनतेने भाजपाला सत्तेपासून दूर ठेवलं : एकनाथराव खडसे

जळगाव (प्रतिनिधी) पश्चिम बंगालच्या जनतेने पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. जनतेने भाजपाला सत्तेपासून दूर...

…म्हणूनच पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल ममता बॅनर्जी यांच्या बाजूने : ना. गुलाबराव पाटील

जळगाव (प्रतिनिधी) राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी पाच राज्यांच्या निवडणूक निकालावरुन भाजपवर निशाणा साधला आहे....

मेट्रो मॅन ई श्रीधरन दोन हजार मतांनी आघाडीवर

पल्लकड (वृत्तसंस्था) देशामध्ये मेट्रोमॅन म्हणून नाव मिळवलेले ई श्रीधरन यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार घोषित करत भाजपाने केरळमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली...

पश्चिम बंगालमध्ये तृणमूलची जादू ; पण ममता बॅनर्जीं नंदीग्राममधून पिछाडीवर

कोलकाता (वृत्तसंस्था) आज पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पद्दुचेरी या विधानसभा निवडणूकांचा निकाल जाहीर होत आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल...

देवेंद्र फडणवीसांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य भोवलं, पाच जणांवर गुन्हा दाखल

नाशिक (वृत्तसंस्था) माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणं पाच जणांना चांगलंच भोवलं आहे. याप्रकरणी त्यांच्याविरोधात नाशिक...

नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी पिछाडीवर

कोलकाता (वृत्तसंस्था) संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकालाची मतमोजणी सुरू असून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी...

…तर गिरीश महाजनांचा भर चौकात सत्कार करेल : ना. गुलाबराव पाटलांनी काढला चिमटा

जळगाव (प्रतिनिधी) पश्चिम बंगाल निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अमित शहा यांनी गिरीश महाजन यांचे कौतुक केले होते. त्यांचा जर केंद्रात यामुळे प्रभाव...

… पण सत्ता ममता बॅनर्जींचीच येणार ; पालकमंत्री ना. गुलाबराव पाटलांचा विश्वास !

जळगाव (प्रतिनिधी) पश्चिम बंगालच्या निवडणुकीत अटीतटीची लढत असल्याचे दिसून येत आहे. पण शेवटी सत्ता ममता बॅनर्जी यांचीच येईल, असा विश्वास...

…तर या देशामध्ये फक्त मुडद्यांचं राज्य राहिलं” : संजय राऊत

मुंबई (वृत्तसंस्था) देशात कोरोनाची दुसरी लाट आली असून आरोग्य यंत्रणेबरोबरच अर्थव्यवस्थेवर देखील याचा मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान,...

परदेशात लस पाठवण्यापेक्षा आपल्याच नागरिकांना वापरली असती तर ही वेळ आली नसती : अजित पवार

पुणे (वृत्तसंस्था) सुरुवातीच्या काळात भारतात तयार होणारी कोरोनाची लस केंद्र सरकारने परदेशात न पाठवता आपल्याच नागरिकांसाठी वापरली असती तर आज...

Page 477 of 598 1 476 477 478 598

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!