जळगाव (प्रतिनिधी) दि. १५ ऑगस्ट १९४७ ते ३० एप्रिल १९९५ च्या कालावधीत युध्दात / मोहिमेत शहीद झालेल्या सैनिकांच्या वारसांना सुवर्ण...
मुंबई (वृत्तसंस्था) परमबीर सिंह यांच्या पत्रानंतर अखेरीस महाविकास आघडी आक्रमक झाली आहे. फोन टॅपिंग प्रकरणावरुन राज्यात खळबळजनक माहिती समोर येण्याचं...
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) गुजरात, महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील शेती संपन्न ग्रामीण भागातून जाणारा अंकलेश्वर - बुऱ्हानपूर राज्यमार्गाचे अखेर राष्ट्रीय महामार्गात रुपांतर झाल्याचे...
सोलापूर (वृत्तसंस्था) सोलापुरातील श्री मार्कंडेय सहकारी रुग्णालयात ऑक्सीजनच्या टाकीचा स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली. शहरातील पूर्व भागात असणाऱ्या श्री मार्कंडेय...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राज्याचे राजकीय वातावरण परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बमुळे चांगलेच ढवळून निघाले आहे. त्यातच आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले...
मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. देवेंद्र फडणवीस चौकशी नको...
मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्र असो वा दिल्ली, राज्यपालांच्या माध्यमातून भाजप सत्ता गाजवू इच्छिते. त्यासाठी लोकशाहीचा मुडदा पडला तरी चालेल हेच त्यांचे...
मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बमुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये हालचालींना वेग आला आहे. खुद्द गृहमंत्री...
मुंबई (वृत्तसंस्था) परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बनंतर राज्यात वेगवान राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी काल राज्यपाल भगत सिंह...
मुंबई (वृत्तसंस्था) गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. कोणत्याही व्यक्तीचा फोन टॅप...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech