राज्य

सुवर्ण महोत्सवी योजनेतंर्गत अर्थसहाय्यासाठी कागदपत्र सादर करण्याचे आवाहन

जळगाव (प्रतिनिधी) दि. १५ ऑगस्ट १९४७ ते ३० एप्रिल १९९५ च्या कालावधीत युध्दात / मोहिमेत शहीद झालेल्या सैनिकांच्या वारसांना सुवर्ण...

मंत्री जितेंद्र आव्हाडांचा पुन्हा रश्मी शुक्लांवर गंभीर आरोप

मुंबई (वृत्तसंस्था) परमबीर सिंह यांच्या पत्रानंतर अखेरीस महाविकास आघडी आक्रमक झाली आहे. फोन टॅपिंग प्रकरणावरुन राज्यात खळबळजनक माहिती समोर येण्याचं...

अंकलेश्वर – बुऱ्हानपूर राज्यमार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर ; रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्रालयाची मंजुरी

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) गुजरात, महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील शेती संपन्न ग्रामीण भागातून जाणारा अंकलेश्वर - बुऱ्हानपूर राज्यमार्गाचे अखेर राष्ट्रीय महामार्गात रुपांतर झाल्याचे...

सोलापुरातील रुग्णालयात ऑक्सिजन टाकीचा स्फोट ; २ जणांचा मृत्यू

सोलापूर (वृत्तसंस्था) सोलापुरातील श्री मार्कंडेय सहकारी रुग्णालयात ऑक्सीजनच्या टाकीचा स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली. शहरातील पूर्व भागात असणाऱ्या श्री मार्कंडेय...

राष्ट्रपतींची भेट घेत रामदास आठवलेंनी केली महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राज्याचे राजकीय वातावरण परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बमुळे चांगलेच ढवळून निघाले आहे. त्यातच आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले...

फडणवीस मोदींपेक्षा मोठे नेते, मोठेपणाची उंची सह्याद्रीपेक्षा उंच : संजय राऊत

मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. देवेंद्र फडणवीस चौकशी नको...

महाराष्ट्र असो वा दिल्ली, राज्यपालांच्या माध्यमातून भाजपला सत्ता गाजवायचीय : शिवसेना

मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्र असो वा दिल्ली, राज्यपालांच्या माध्यमातून भाजप सत्ता गाजवू इच्छिते. त्यासाठी लोकशाहीचा मुडदा पडला तरी चालेल हेच त्यांचे...

दूध का दूध, पानी का पानी करावे ; देशमुखांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी

मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बमुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये हालचालींना वेग आला आहे. खुद्द गृहमंत्री...

राज्यपाल भाजपच्या शिष्टमंडळाला भेटले, पण महाविकास आघाडीचे नेते आणि राज्यपालांची भेट टळली

मुंबई (वृत्तसंस्था) परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बनंतर राज्यात वेगवान राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी काल राज्यपाल भगत सिंह...

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्लांना फोन टॅपिंगची घाणेरडी सवय : जितेंद्र आव्हाड

मुंबई (वृत्तसंस्था) गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. कोणत्याही व्यक्तीचा फोन टॅप...

Page 606 of 834 1 605 606 607 834

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!