सामाजिक

तासाभरात मिळणार एसटी कर्मचाऱ्यांना पगार ; परिवहन मंत्र्यांची घोषणा

मुंबई (वृत्तसंस्था) जळगाव आगारातील राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. त्यामुळे महामंडळाकडून तातडीने एसटी कर्मचाऱ्यांना एक महिन्याचे...

धक्कादायक : भिल्ल समाज बांधवांची इनामी जामीन केली परस्पर पाटील कुटुंबियांच्या नावावर !

जळगाव (प्रतिनिधी) आदिवासी भिल्ल समाजाच्या व्यक्तींना मिळालेली इनामी जमीन एरंडोल प्रांतधिकाऱ्यानी आम्हाला कुठलीही नोटीस न देता अवघ्या ७ दिवसात परस्पर...

केंद्रीय एन मुक्टोच्या अध्यक्षपदी प्रा.डॉ.अनिल पाटील यांची बिनविरोध निवड !

जळगाव (प्रतिनिधी) केंद्रीय एन मुक्टोच्या केंद्रीय अध्यक्षपदी प्रा.डॉ.अनिल पाटील यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली आहे. आज केंद्रीय एन मुक्टोची नवीन...

मराठा समाजाला आरक्षण का नाही?’, संभाजीराजे यांचा सरकारला सवाल

नांदेड (वृत्तसंस्था) 'छत्रपती शाहू महाराजांनी २०० वर्षांपूर्वी बहुजन समाजाला आरक्षण दिले, आज मराठा समाज प्रवाहाच्या बाहेर का? मराठा समाजाला आरक्षण...

लायन्स व लायनेस क्लबतर्फे गोरगरिबांना दिवाळीची फराळ वाटप !

अमळनेर (प्रतिनिधी) येथील लायन्स व लायनेस क्लबतर्फे न्यू लक्ष्मी थिएटरच्या पाठीमागे राहणाऱ्या गोरगरिबांना आज दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फराळ वाटप करण्यात आला....

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने संजय पवार राज्यपालांच्या हस्ते सन्मानित !

जळगाव (प्रतिनिधी) सहकार क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जिल्हा बँक संचालक संजय पवार यांना नुकतेच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याहस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब...

तेली समाज महासभा युवक आघाडीतर्फे पो.नि. हिंरे यांचा सत्कार !

धरणगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा युवक आघाडीतर्फे नुकताच धरणगाव पोलीस स्थानकाचा पदभार स्वीकारणारे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे साहेब...

भूषण महाले यांना रोटरी क्लबतर्फे नेशन बिल्डर अवार्ड !

अमळनेर (प्रतिनिधी) लोकमान्य विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक भूषण सुरेश महाले यांना नुकतेच रोटरी क्लब जळगावतर्फे 'नेशन बिल्डर अवार्ड' देऊन सन्मानित करण्यात...

धरणगावच्या १९ माजी नगरसेवकांवर सव्वा कोटीच्या नुकसानीचा आरोप ; जिल्हाधिकाऱ्यांकडे होणार सुनावणी !

धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव नगरपालिका हद्दीत विकासकांनी विकास न करता एन.ए.करून प्लॉट विक्री केले आहेत. पालिकेने या विकासकांना रक्कम वसुलीच्या नोटीस...

योग्य ती सर्व खबरदारी घेऊन दिवाळी नंतर शाळा सुरू कराव्यात : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई (वृत्तसंस्था) विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीची योग्य ती खबरदारी घेऊन राज्यातील नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात याव्या असे निर्देश मुख्यमंत्री...

Page 272 of 304 1 271 272 273 304

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!