कृषी

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती शेतकऱ्यांनी ७२ तासाच्या आत विमा कंपनीस कळवावी !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील पाचोरा, भडगाव व चाळीसगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेती व फळ पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी...

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषि विकास योजनेतंर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे कृषि विभागाचे आवाहन

जळगाव (प्रतिनिधी) एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषि विकास योजना सन २०२१-२२ अंतर्गत जिल्ह्यास वार्षिक कृती आराखडा मंजुर झाला...

अमेरिकन लष्करी अळीच्या बंदोबस्तासाठी अनुदानावर मिळणार किटकनाशके

जळगाव (प्रतिनिधी) मका, ज्वारी या पिकांवर अमेरिकन लष्करी अळीचा, तर कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या अळींचा...

अमळनेर मतदारसंघातील १३० गावांच्या शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर मतदारसंघातील १३० गावातील शेतकऱ्यांना फेब्रुवारी २१ मधील वादळी वारा व अतिवृष्टीमुळे झालेल्या रब्बी पिकांच्या नुकसानीची भरपाई शासनातर्फे...

अखेर ‘त्या’ शेतकऱ्याचा मृत्यू ; देशभरात संतापाची लाट

चंढीगड (वृत्तसंस्था) भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष गुरनाम सिंह चरूनी यांनी शेतकऱ्यांना रस्त्यांवर येऊन ठिय्या आंदोलन करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर...

जळगाव जिल्ह्यात १४ गावांनी पूर्ण केली १०० टक्के ई पीक पाहणी

जळगाव (प्रतिनिधी) माझी शेती, माझा सातबारा, मीच नोंदविणार, माझा पीकपेरा या धर्तीवर राज्यातील शेतकऱ्यांना स्वतःचा पेरा स्वतःच्या अँड्रॉइड मोबाईलमधून भरता...

हरियाणात शेतकऱ्यांवर ‘बेछूट’ लाठीहल्ला ; अनेक शेतकरी गंभीर जखमी

कर्नाल (वृत्तसंस्था) हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात आयोजित केलेल्या बैठकीबाहेर निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी बेछुट लाठीमार...

कडधान्य पिकांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा ; खा. उन्मेश पाटलांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी !

जळगाव (प्रतिनिधी) खरीप हंगामात उडीद, मूग उत्पादक शेतकऱ्यांना कुठलेही उत्पादन हाती न आल्याने शेतकऱ्यांना सूर्यफुल आदी पिकाची लागवड व रब्बी...

प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेतंर्गत प्रस्ताव सादर करण्याचे कृषि विभागाचे आवाहन

जळगाव (प्रतिनिधी) प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना (PMFME) सन २०२०-२१ ते २०२४-२५ या पाच वर्षाच्या कालावधीत राबविण्यात येणार आहे....

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातंर्गत शेतकऱ्यांना नोंदणी करण्यास १० सप्टेंबरपर्यंत मुदत

जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातंर्गत सन २०२१-२२ मध्ये अन्नधान्य पिके व गळीतधान्यातंर्गत रब्बी हंगामामध्ये प्रमाणित बियाणे वितरण, पीक प्रात्यक्षिके,...

Page 29 of 48 1 28 29 30 48

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!