कृषी

‘भरारी’ ची आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना ‘उभारी’

जळगाव (प्रतिनिधी) शेतकरी आत्महत्या व कोविडमुळे घरातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यु झाल्याने या कुटूंबांना विविध अडचणींना सामोर जावे लागत असल्याने त्यांना...

पाचोऱ्यात कृषि दिनाच्यानिमित्ताने शेतकरींचा काँग्रेसकडुन सन्मान

पाचोरा (प्रतिनिधी) कृषि दिनाच्या निमित्ताने पाचोरा काँग्रेसने शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन शेतकरी राजाचा सन्मान करण्यात आला. महाराष्ट्रात कृषि दिन साजरा होत...

बळीराजाला बळ देणारे कृषिपंप वीज धोरण

जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र हे कृषिप्रधान राज्य आहे. राज्यातील शेतकरी सिंचनासाठी विजेवर अवलंबून आहेत. विजेवर चालणाऱ्या पंपांमुळे सिंचन सोयीचे झाले. त्यामुळे...

हरित क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांना जिल्हा प्रशासनाच्यावतीने अभिवादन

जळगाव (प्रतिनिधी) हरित क्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादनाचा कार्यक्रम पार...

जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक स्पर्धेत सहभागी होण्याचे कृषि विभागाचे आवाहन

जळगाव (प्रतिनिधी) राज्यातील पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येऊन उत्पादकतेची वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना...

जिल्ह्यात सर्व खतांचा मुबलक प्रमाणात साठा उपलब्ध : कृषि विकास अधिकारी वैभव शिंदे

जळगाव (प्रतिनिधी) खरीप हंगाम-२०२१ साठी जिल्ह्यात खते व बियाण्यांची उपलब्धता मुबलक प्रमाणात असून खत पुरवठा सुरळीत सुरु आहे. खरीप हंगाम...

शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करण्याचे कृषि विभागाचे आवाहन

जळगाव (प्रतिनिधी) भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या दि. २२ जून, २०२१ च्या साप्ताहिक हवामान अंदाजानुसार पुढील आठवड्यात पश्चिम मध्य व दक्षिण...

फळपिक विमा योजनेत सहभागी होण्याचे कृषि विभागाचे आवाहन

जळगाव (प्रतिनिधी) प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गत पुर्नरचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना सन २१-२२ ते २३-२४ या तीन वर्षाकरिता मृत...

शेतकऱ्यांनी रुंद सरी वरंबा पध्दतीचा अवलंब करुन उत्पादन वाढवावे : पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

जळगाव (प्रतिनिधी) रुंद सरी वरंबा पध्दतीचा अवलंब केल्यास उत्पादनात वाढ होत असल्याने जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या पध्दतीचा अवलंब करुन...

फळ पीक विम्यातील बदल जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार : मंत्री ना. गुलाबराव पाटील

मुंबई (वृत्तसंस्था) हवामानावर आधारित पुनर्रचित फळ पीक विम्याचे निकष बदलून ते पूर्वीप्रमाणेच केल्यामुळे जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व विशेषतः केळी उत्पादक...

Page 33 of 48 1 32 33 34 48

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!