कृषी

जळगाव जिल्ह्यात आजपर्यंत 49.9 मिलीमीटर पावसाची नोंद

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडत असून आतापर्यंत जिल्ह्यात 49.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असल्याचे कृषि विभागाने कळविले...

जिल्ह्यातील कृषि सेवा केंद्रचालकांनी अभिलेख अद्यावत ठेवण्याचे कृषि विभागाचे आवाहन

जळगाव (प्रतिनिधी) कृषि विभागामार्फत जिल्ह्यातील पारोळा, पाचोरा, जामनेर व मुक्ताईनगर तालुक्यातील कृषि सेवा केंद्रांची तपासणी करण्यात आली आहे. या केंद्रामध्ये...

अर्ज एक, योजना अनेक उपक्रमातंर्गत शेतकऱ्यांनी महाडिबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव (प्रतिनिधी) कृषि विभागाने महा-डीबीटी पोर्टलवर शेतकरी योजना सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरिता सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाव्दारे देण्याच्या दृष्टिने अर्ज करण्यापासून...

उडाण फाऊंडेशन, रोटरी स्टार, इनरव्हील क्लबतर्फे १०० शेतकऱ्यांना बियाणे, खत वाटप !

जळगाव (प्रतिनिधी) शेतकरी बांधवांना अनेक अडचणी असून अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी, अल्पभूधारक १०० शेतकऱ्यांना रोटरी क्लब...

किमान ८० ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात पिक उगवण्यासाठी जमिनीत पुरेशी ओल झालेली नसल्याने किमान ८० ते १०० मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी...

शेतकऱ्यांना त्वरित पीक विमा कंपनीने भरपाई द्यावी ; पालकमंत्र्यांना निवेदन

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील शेतकऱ्यांना त्वरित पीक विमा कंपनीने भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी कृती समितीचे गोपाल पाटील यांनी पालकमंत्री ना....

२६ जून रोजी देशभरातील राजभवनांसमोर निदर्शने ; संयुक्त किसान मोर्चाची मोठी घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या कित्येक महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त किसान...

तूर पिकाच्या राजेश्वरी वाणाच्या मिनीकिटसाठी १० जूनपर्यंत अर्ज करण्याचे कृषि विभागाचे आवाहन

जळगाव (प्रतिनिधी) तुर पिकाच्या राजेश्वरी वाणाच्या मिनिकिटकरीता जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव कार्यालयात १० जून, २०२१...

शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील : खा. रक्षाताई खडसे

चोपडा (प्रतिनिधी) अवकाळी पाऊस व जोरदार वादळामुळे चोपडा तालुक्यातील येथे केळी बागांचे मोठे नुकासान होऊन शेतकऱ्यांचे आर्थिकदृष्ट्या कंबरडे मोडले गेले...

शेतकऱ्यांनी ८० ते १०० मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये ; कृषी विभागाचे आवाहन

पुणे (वृत्तसंस्था) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात २ जून ते ४ जून, २०२१ या कालावधीमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या...

Page 34 of 48 1 33 34 35 48

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!