कृषी

सीएमव्हीच्या प्रादुर्भावामुळे होणाऱ्या केळी नुकसानीचे पंचनामे करा : अमोल जावळे !

यावल : जळगाव जिल्ह्यातील - रावेर आणि यावल पट्टयात व सततच्या ढगाळ हवामानामुळे केळीवर सीएमव्ही (कुंकु वर मोझाक व्हायरस) रोगाचा...

शेतीचे अत्याधुनिक तंत्रज्ञान पुरविण्यासाठी जैन इरिगेशन व जम्मू-काश्मीर कृषी विद्यापीठात करार !

जळगाव (प्रतिनिधी) १२ जम्मू-काश्मीर प्रांतातील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे ‘हायटेक’ तंत्रज्ञान पुरविण्यासंबंधी जळगावची जैन इरिगेशन कंपनी आणि जम्मू-काश्मीर मधील ‘शेर-ए-काश्मिर कृषिशास्त्र...

पिकविमाधारक शेतकऱ्यांना तातडीने लाभ द्या : माजी आमदार साहेबराव पाटील !

अमळनेर (प्रतिनिधी) खरीप हंगाम २०२३ पंतप्रधान पिक विमा योजने अंतर्गत ३ लाख ८७ हजार ९२३ पात्र शेतकऱ्यांना खरीप हंगाम २४...

शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता : ज्वारी खरेदीला ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात ३१ ऑगस्टपर्यंत ४ हजार १५६ शेतकऱ्यांकडून १ लाख ४१ हजार क्विंटल ज्वारी खरेदी झालेली आहे. यंदा जिल्ह्यासाठी...

सोयाबीनला किमान ४ हजार ८९२ प्रतिक्विंटलचा हमीभाव ; केंद्र सरकारची घोषणा !

मुंबई (वृत्तसंस्था) कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे मागील काही दिवसांपासून केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, केंद्र सरकारने महाराष्ट्र...

मनूर बु।। सहकारी दूध संस्थेला उत्कृष्ट कामकाजात तालुक्यात प्रथम क्रमांक !

बोदवड (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा दूध संघाच्या ५३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दि. ५ सप्टेंबर गुरुवार रोजी संपन्न झाली. यावेळी बोदवड...

धरणगावात गणेश चतुर्दशीच्या मुहूर्तावर कापूस खरेदीस प्रारंभ ; नव्या मालास ७१५३ रूपये भाव !

धरणगाव (प्रतिनिधी) येथे श्री गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर कापूस खरेदीस प्रारंभ करण्यात आला. नव्या मालाला ७१५३ रुपये एवढा भाव मिळाला आहे....

मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करावेत !

मुंबई (वृत्तसंस्था) मुंबई विशेषतः मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. यासह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या विदर्भासह इतर भागातील...

परिवर्तनामध्येच शेतकऱ्यांची उन्नती : अनिल जैन !

जळगाव (प्रतिनिधी) विकास आणि विकासात्मक वाटचाली कडे मार्गक्रमण होण्यासाठी ड्रीप, स्प्रिंकलर्स, पाईपसह आधुनिक तंत्रज्ञान कंपनीतर्फे शेतकऱ्यांपर्यंत पोहचविले जात आहे. कंपनी...

कापूस-सोयाबीन अर्थसहाय्यासाठी प्रतिहेक्टरी ५ हजारांचे अनुदान : धनंजय मुंडे !

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील सन २०२३ मधील कापूस तसेच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५ हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाणार आहे....

Page 4 of 48 1 3 4 5 48

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!