राजकीय

भाजपच्या जन आक्रोश मोर्चा ; जिल्‍हा परिषद अध्यक्षांना आली भोवळ !

जळगाव (प्रतिनिधी) भाजपच्यावतीने आज शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात जन आक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते. यावेळी ट्रॅक्टरवर नेत्यांची भाषण सुरू असतानाच जिल्हा...

शेतकऱ्यांसाठी भाजपचा जनआक्रोश ; ठाकरे सरकार नालायक असणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव : गिरीश महाजन

जळगाव (प्रतिनिधी) अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र त्यांना अद्यापही भरपाई मिळालेली नाही. हा प्रश्‍न घेवून भाजपने राज्य शासनाच्या...

चंद्रकांत पाटलांनी दिला इशारा ; म्हणाले… ‘मोदींवर आई-वडीलांपेक्षाही अधिक श्रद्धा, गप्प बसणार नाही’

पुणे (वृत्तसंस्था) भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. तुम्ही...

‘नीरज गुंडे माझ्यापेक्षा उद्धव ठाकरेंच्या अधिक संपर्कात’ : देवेंद्र फडणवीस

मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी सोमवारी पत्रकारपरिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. या...

‘… तर नवाब मालिकांना परिणाम भोगावे लागतील’ : चंद्रकांत पाटील

मुंबई (वृत्तसंस्था) भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर टीका केली आहे. नवाब मलिक समीर वानखेडेंवर जे...

आमच्याही हातात दगड असू शकतो ; राऊत यांची फडणवीसांवर टीका !

मुंबई (वृत्तसंस्था) राजकारणाचा विचार केला तर हमाम मे सब नंगे होते है, त्यामुळे काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारू...

राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेतंर्गत धरणगाव तालुक्यातील ५४ लाभार्थ्यांना १२ लाख ८० हजारांच्या मदतीचे वाटप

जळगाव (प्रतिनिधी) घरातील कर्ता व्यक्ती गेल्याने होणारी हानी अपरिमित आहे. हे दुःख पेलून कुटुंबासाठी नव्या उमेदीने वाटचाल करावी. यासाठी राज्य...

नशिराबादच्या विकासासाठी शिवसेनेचा नगराध्यक्ष करा : ना. गुलाबराव पाटील

नशिराबाद (प्रतिनिधी) नशिराबादच्या विकासाला आपण आधीच प्राधान्य दिलेले असून शहराचा कायापालट करायचा असेल तर शिवसेनेचा नगराध्यक्ष करा असे आवाहन पालकमंत्री...

अखेर माजी गृहमंत्री अनिल देशमुख ईडी कार्यालयात दाखल

मुंबई (वृत्तसंस्था) मनी लाँड्रिंग प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अनेकवेळा समन्स बजावूनही ते चौकशीसाठी ईडी...

‘हे घाणेरडं राजकारण ठाकरे- पवारच करू शकतात’ : किरीट सोमय्या

मुंबई (वृत्तसंस्था) नवाब मलिकांचे सारे आरोप हे केवळ पवार कुटुंबियांवर सुरू असलेल्या आयटीच्या धाडी लपवण्यासाठीच, हे घाणेरडं राजकारण केवळ उद्धव...

Page 355 of 598 1 354 355 356 598

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!