राजकीय

पुरंदरेंच्या पलिकडे इतिहासाचे राज ठाकरेंना आकलन नाही : संभाजी ब्रिगेड

पुणे (वृत्तसंस्था) राज ठाकरे यांना बाबासाहेब पुरंदरे यांच्यापलीकडे इतिहासाचे आकलन नाही, अशी टीका संभाजी ब्रिगेकडून करण्यात आली आहे. राज ठाकरे...

फाळणीची वेदना सदैव मन जाळते, ही आग कशी विझवणार? : शिवसेना

मुंबई (वृत्तसंस्था) काल देशाचा ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ ऑगस्ट हा देशाचा फाळणी वेदना...

औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ असे नामांतराबाबत सुभाष देसाईंचे मोठे विधान

औरंगाबाद (वृत्तसंस्था) गेल्या कित्येक वर्षांपासून औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर करण्यावरून राजकीय वाद आहेत. दरम्यान, शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री सुभाष...

“जोपर्यंत चीनवर अवलंबून राहू, तोपर्यंत चीनसमोर झुकावं लागेल” : सरसंघचालक मोहन भागवत

मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते मुंबईतील आयईएस राजा शाळेत ध्वज फडकवण्यात आला. यादरम्यान, त्यांनी भारताच्या...

जिल्ह्यातील बालकांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी जिल्हा जलद हस्तक्षेप केंद्र महत्वपूर्ण ठरणार : पालकमंत्री ना. पाटील

जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमातंर्गत सुरु करण्यात येत असलेले जिल्हा जलद हस्तक्षेप केंद्र जिल्ह्यातील बालकांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी महत्वपूर्ण...

कृषिमाल निर्यात मार्गदर्शन केंद्राचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेले केळीबरोबरच हळद, भेंडी या पिकांची निर्यात वाढावी, याकरीता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन व सल्ला देण्यासाठी...

जळगाव जिल्हा विकासात अग्रेसर राहण्यासाठी प्रयत्नशील : पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

जळगाव (प्रतिनिधी) कोरोना विषाणूला जिल्ह्यातून हद्दपार करण्याबरोबरच जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करुन जिल्हा विकासाच्या बाबतीत अग्रेसर राहील, याकरीता प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन...

भाजप कार्यालयात भारतमातेचे पूजन

धरणगाव (प्रतिनिधी) १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतीय जनता पार्टीच्यावतीने कार्यालयात भारतमातेच्या प्रतिमेस माल्यार्पण करून पूजन करण्यात आले. याप्रसंगी पुजन करतांना...

“…तर राज्यात पुन्हा लॉकडाउन” ; स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री ठाकरेंचा इशारा

मुंबई (वृत्तसंस्था) देशात आज सर्वत्र स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील स्वातंत्र्य...

शाळांच्या संरक्षण भिंतींमुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढण्यास मदत : पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

जळगाव (प्रतिनिधी) शाळेला संरक्षण भिंत बांधल्यामुळे विद्यार्थ्यांना सुरक्षा मिळण्याबरोबरच त्यांची एकाग्रता वाढण्यास मदत होत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील...

Page 417 of 598 1 416 417 418 598

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!