राजकीय

केंद्राने कोरोना युद्धावर लक्ष ठेवले असते तर परिस्थिती नक्कीच नियंत्रणात असती : शिवसेना

मुंबई (वृत्तसंस्था) "राजकारणाचा डोस कमी करून केंद्राने कोरोना युद्धावर लक्ष ठेवले असते तर परिस्थिती नक्कीच नियंत्रणात असती". तसेच कोरोनाच्या संकटाने...

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात

पंढरपूर (वृत्तसंस्था) राष्ट्रवादीचे नेते भारत भालके यांच्या निधनामुळे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. सकाळी सात वाजल्यापासून या ठिकाणी...

‘खरंच… हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे’ ; जितेंद्र आव्हाडांची कविता व्हायरल

मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एक कविता करत आपल्या फेसबुक अकाउंटवरून ती शेअर...

अचानक जाग आली की बाहेरच्या गोष्टीची माहितीच नसते ; धनंजय मुंडेंचं पंकजा यांना प्रत्युत्तर

बीड (वृत्तसंस्था) भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलेल्या टीकेला राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी उत्तर दिल आहे. अनेक महिने विश्रांतीनंतर...

राज ठाकरेंनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार

मुंबई (वृत्तसंस्था) केंद्र सरकारकडून हाफकिन इनस्टिट्यूटला कोरोना लस उत्पादनाची परवानगी मिळाली आहे. तशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे. ही...

नागरिकांनी सहकार्य केलं नाही तर कडक भूमिका घ्यावी लागेल : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील कोरोनाची साखळ तोडण्यासाठी ब्रेक दी चैन अंतर्गत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना...

बीडच्या सत्ताधाऱ्यांना माफियांचं हित माहितीये : पंकजा मुंडे

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून ऑक्सिजन, रेमडेसिवीर, कोरोना लस यासारख्या वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप...

स्वपक्षीयांवर कुभांड रचून काटा कसा काढायचा, याचा आदर्श फडणवीसांनी महाराष्ट्राला घालुन दिला : अनिल गोटे

धुळे (प्रतिनिधी) संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या 'अँटिलीया' स्फोटक प्रकरणाचे कर्ते, कर्वीते अन्य कुणी अतिरेकी नाही तर, पोलीसच होते. सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ...

‘शेतकरी, सलून चालक, मुंबईचे डबेवाल्यांसह छोट्या व्यावसायिकांनाही आर्थिक मदत द्या’ : नाना पटोले

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील वाढत्या रुग्णसंख्येमुळे सरकारने अत्यंत कडक निर्बंध घोषित केले आहेत. त्यामुळे छोट्या व्यवसायिकांना आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे...

कोविड महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करा ; मुख्यमंत्री ठाकरेंचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

मुंबई (वृत्तसंस्था) रुग्ण वाढल्यामुळे राज्यातील ऑक्सीजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर हवाईमार्गे ऑक्सीजन वाहतूक करण्याविषयी तसेच कोविड महामारीला नैसर्गिक...

Page 487 of 598 1 486 487 488 598

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!