जळगाव (प्रतिनिधी) जामनेर शहरातील जिल्हा परिषदेच्या जागेवर बांधण्यात आलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या कामात साधारण २०० कोटींचा अपहार झाला आहे. एवढेच नव्हे...
मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात ३ दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा शिल्लक असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलंय. टोपेंच्या विधानावर राज्याचे विधानसभेचे...
मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे. पित्ताशयात खडे झाल्याने शरद पवार यांच्यावर...
मुंबई (वृत्तसंस्था) राफेल व्यवहारात कोणताही भ्रष्टाचार किंवा दलाली प्रकरण घडले नसल्याचा निर्वाळा याआधी सर्वोच्च न्यायालयाने दिला होता तो कोणाच्या सांगण्यावरून?...
अलाहाबाद (वृत्तसंस्था) अलाहाबाद उच्च न्यायालयाने राज्यातील योगी सरकार आणि पोलीस दलाला मोठा धक्का देणारा निर्णय घेत राष्ट्रीय सुरक्षा काद्याअंतर्गत (एनएसए)...
जळगाव (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टीचा ४१ वा वर्धापन दिन आज भाजप कार्यालय वसंतस्मृती बळीराम पेठ येथे सकाळी ९.०० वाजता जिल्हाध्यक्ष...
मुंबई (वृत्तसंस्था) अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर गृहखात्याची जबाबदारी दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. दरम्यान नवनिर्वाचित गृहमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद...
कोलकाता (वृत्तसंस्था) पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१ दरम्यान आज (मंगळवारी) तिसऱ्या टप्प्यात मतदान सुरू आहे. बंगालमध्ये आज एकूण ३१ जागांवर...
जळगाव (प्रतिनिधी) राज्यात अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर विरोधी पक्षाने सरकारवर सडकून टीका करण्यास सुरुवात केली आहे. ठाकरे सरकारने अनेक...
मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अखेर नव्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते दिलीप...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech