मुंबई (वृत्तसंस्था) भाजपचे लोकप्रिय माजी आमदार सरदार तारासिंह यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते....
मुंबई (वृत्तसंस्था) पुतळ्यासाठी वापरला जाणाऱ्या पैशातून जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये कोविड सेंटर उभे करावे. आज त्याची अधिक गरज आहे. हा पैसा त्यासाठी...
जळगाव (विजय पाटील) एकनाथराव खडसे यांना आपण रत्नागिरीच्या पत्रकार परिषदेत शिवसेनेत येण्याचे जाहीर ऑफर दिली होती, याबाबत काय सांगाल?, असा प्रश्न...
मुंबई (वृत्तसंस्था) मराठा आरक्षणावर सरकारने काही केले तर ठीक, नाहीतर राजकारणाला रामराम करणार, राजीनामा देऊन टाकणार. मी मनापासून बोलतोय. मराठा...
जळगाव (विजय पाटील) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आढावा बैठकीसाठी महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सामंत...
मुंबई (वृत्तसंस्था) इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम आज होणार होता. मात्र अशा महत्वपूर्ण कार्यक्रमात सर्वांचा...
नवी दिल्ली प्रतिनिधी । आज बिहारमध्ये एका पुलासह १२ रेल्वे योजनांचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, विश्वकर्मा दिनाच्या...
मुंबई प्रतिनिधी । मुंबईत आज मध्यरात्रीपासून कलम 144 म्हणजेच जमावबंदी लागू करण्यात आली. याला कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव हे कारण...
नवी दिल्ली । शेतकरीविरोधी वटहुकूम आणि विधेयकांच्या निषेधार्थ शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला....
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) शिवसेना जेव्हा बाहेर पडली तेव्हाच एनडीए विस्कळीत झाली. बाहेर पडली म्हणजे आम्हाला बाहेर पडण्यासाठी भाग पाडण्यात आले,...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech