राज्य

बीएचआर घोटाळा : दहा दिवसांपासून मागावर आणि मग केली अटक ; जाणून घ्या झंवरच्या अटकेचा थरार !

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित सुनील झंवरला पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून नाशिक येथून अटक केली आहे....

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्यादांच आमदार निधीतून करणार शिवाजी पार्कचा कायापालट

मुंबई (वृत्तसंस्था) विधान परिषदेचे आमदार झाल्यानंतर जवळजवळ १५ महिन्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या आमदार निधीचा पहिल्यांदाच वापर केलाय. स्थानिक...

ब्रेकिंग न्यूज : बीएचआर घोटाळ्यातील मुख्यसूत्रधार सुनील झंवरला अटक !

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित सुनील झंवरला पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अखेर सापळा रचून अटक केली आहे. दरम्यान,...

धक्कादायक ! कराटे बेल्टने गळा आवळून मुलीनेच केली आईची निर्घृण हत्या

मुंबई (वृत्तसंस्था) नवी मुंबईत घडलेल्या एका घटनेने पोलीस देखील चक्रावले आहेत. कारण एका अल्पवयीन मुलीने स्वतःच्या आईचा खून करून आईने...

“सुवर्ण पदक खिशात आल्यापासून मी झोपू शकलो नाही” ; नीरज चोप्राने व्यक्त केल्या भावना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर टोकयो ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी सुवर्ण पदक विजेत्या...

…तर स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी होणार नाही : नवाब मलिक

मुंबई (वृत्तसंस्था) आगामी १४ महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सर्व पक्ष जोरदार मोर्चेबांधणी करत आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये...

महाराष्ट्राला पेटवणे दोन मिनिटांचे काम, पण आपल्याला ते करायचं नाही : खा. संभाजीराजे भोसले

पुणे (वृत्तसंस्था) मराठा आरक्षण संदर्भात आतापर्यंत खूपदा बोललो. त्याच-त्या मागण्या मांडून कंटाळलो. महाराष्ट्राला पेटवणे दोन मिनिटांचे काम आहे. पण आपल्याला...

खान्देशात कृत्रीम पाऊस पाडण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र देणार : आ. गिरीश महाजन (व्हिडीओ)

जळगाव (प्रतिनिधी) खान्देशात पावसाळ्याच्या पहिल्या दोन महिन्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. जमिनीत ओल आलेली नाही. धरणे अद्याप कोरडी आहेत. दुष्काळ...

नगरमध्ये पालघरची पुनरावृत्ती थोडक्यात टळली ; जमावाविरुद्ध गुन्हा दाखल

नगर (वृत्तसंस्था) बीड जिल्ह्यातून कोंबड्या खरेदीसाठी अहमदनगर जिल्ह्यात आलेल्या चौघांना जमावाने चोर समजून बेदम मारहाण केल्याची घटना घडली. यामध्ये एका...

…तर शेती आणि शेतकरी नेस्तनाबूत होतील ; प्रतिभाताई शिंदे यांचे प्रतिपादन

लखनौ (वृत्तसंस्था) शेती आणि शेतकरी हा देशाचा सर्वात महत्वाचा घटक असून कार्पोरेट धार्जिण्या मोदी सरकारने लादलेल्या तीन नवीन कृषी कायद्यांमुळे...

Page 482 of 834 1 481 482 483 834

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!