अमरावती (वृत्तसंस्था) अकोला येथे झालेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकरांनी यावर आपलं मौन सोडलं आहे. राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे...
मुंबई (वृत्तसंस्था) अलिबागचे इंटेरियर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अटक करून न्यायालयीन कोठडी मिळाली...
मुंबई (वृत्तसंस्था) विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीची योग्य ती खबरदारी घेऊन राज्यातील नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात याव्या असे निर्देश मुख्यमंत्री...
मुंबई (वृत्तसंस्था) ठाणेकरांचा प्रवास सुखकर करण्यासाठी उभारण्यात येणारे मेट्रो मार्ग ४ आणि ४ अ हे दोन्ही प्रकल्प वेळेत पूर्ण होणार...
पाटणा (वृत्तसंस्था) संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात १५ जिल्ह्यातील ७८ मतदारसंघांमध्ये आज (७ नोव्हेंबर) सकाळी...
मुंबई (वृत्तसंस्था) मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलेलं दिसत आहे. 'सत्तेचा माज सोडून मराठा तरूणांच्या भविष्याचा विचार करा, अन्यथा...
सोलापूर (वृत्तसंस्था) प्रेयसीसाठी गर्भवती पत्नीचा खून करणाऱ्या पतीस बार्शी सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. महेश मिसाळ असे आरोपीचे नाव...
मुंबई (वृत्तसंस्था) रिपब्लिक वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना आणखी काही दिवस कारागृहातच राहावे लागणार आहे. वास्तुसजावटकार अन्वय नाईक यांच्या...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात सध्या बिहारची निवडणूक ही सर्वच पक्षांच्या प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात शाब्दिक चकमक...
मुंबई (वृत्तसंस्था) जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी शुक्रवारी कलम ३७० पुन्हा लागू करण्यावर भाष्य केले. यावर फारूख अब्दुल्लांनी हवे...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech